नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
आज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे.
विद्यार्थ्यांनी अनेक आठवडे केलेल्या तीव्र निदर्शन आणि संघर्षानंतर
बांगलादेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली.
ज्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि
देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले आणि
बांगलादेशमधील स्थिती हाताळण्यासाठी लष्कराशिवाय पर्यायच उरला नाही.
दरम्यान, देशाचे नेतृत्व करावे आणि सरकार स्थापन करावे यासाठी
नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांना विनंती केली.
जी त्यांनी स्वीकारल्याने बांगलादेश सध्या अंतरीम सरकार
स्थापन करण्याच्या टप्प्यावर आहे.
बांगलादेशची सूत्र हाती घेणारे मुहम्मद युनूस हे त्यांच्या मायक्रोफायनान्स
नवकल्पनांमुळे “गरिबांसाठी बँकर” म्हणून ओळखले जातात.
ते आज आपल्या सल्लागारांच्या टीमसह मुख्य सल्लागार म्हणून
शपथ घेणार आहेत. ते पॅरिसहून ढाका येथे येत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/former-chief-minister-of-west-bengal-buddhadeb-bhattacharya-passes-away/