नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये
Related News
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
आज नवीन अंतरिम सरकार स्थापन होत आहे.
विद्यार्थ्यांनी अनेक आठवडे केलेल्या तीव्र निदर्शन आणि संघर्षानंतर
बांगलादेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली.
ज्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि
देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले आणि
बांगलादेशमधील स्थिती हाताळण्यासाठी लष्कराशिवाय पर्यायच उरला नाही.
दरम्यान, देशाचे नेतृत्व करावे आणि सरकार स्थापन करावे यासाठी
नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांना विनंती केली.
जी त्यांनी स्वीकारल्याने बांगलादेश सध्या अंतरीम सरकार
स्थापन करण्याच्या टप्प्यावर आहे.
बांगलादेशची सूत्र हाती घेणारे मुहम्मद युनूस हे त्यांच्या मायक्रोफायनान्स
नवकल्पनांमुळे “गरिबांसाठी बँकर” म्हणून ओळखले जातात.
ते आज आपल्या सल्लागारांच्या टीमसह मुख्य सल्लागार म्हणून
शपथ घेणार आहेत. ते पॅरिसहून ढाका येथे येत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/former-chief-minister-of-west-bengal-buddhadeb-bhattacharya-passes-away/