अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघातापूर्वीच त्यामध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता,
असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रवासी आकाश वत्स यांनी या विमानात बसलेला
असताना एक व्हिडीओ शूट केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की विमानात एसी बंद होता,
Related News
“पुन्हा एकत्र येणार काका-पुतणे? शरद पवारांनी भाजपला ठेवला दूर, युतीसाठी अजित पवारही पर्यायात”
विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
मुर्तिजापूर; रोशनपुऱ्यात थंडपेयाच्या दुकानास भिषण आग:
‘विमानने पकडली अचानक वेग आणि तात्काळ बंद झाल्या लाइट्स…’ – बचावलेल्या विश्वास कुमार यांचा थरारक अनुभव
गौतम गंभीर भारतात परतला; आईला हृदयविकाराचा झटका,
वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
स्क्रीन चालत नव्हत्या आणि केबिन क्रू बटणही काम करत नव्हतं.
व्हिडीओतून उघड!
आकाश वत्स यांनी त्यांच्या मोबाईलवरून रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये प्रवासी त्रस्त असल्याचे दिसते.
अनेकजण मासिकांपासून वारा घेताना, घामाघूम अवस्थेत, तक्रार करताना दिसतात.
विमानाचा इतिहास
-
बोइंग 787 ड्रीमलाइनर
-
242 प्रवासी – यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश असल्याचं वृत्त
-
दिल्लीहून अहमदाबादला आल्यावर काही वेळातच लंडनसाठी टेकऑफ
-
टेकऑफनंतर 15 मिनिटांतच अपघात
अपघाताची भीषणता
विमान अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळील हॉस्टेल इमारतीवर आदळले.
संपूर्ण विमान आगीनं वेढलं, परिसरातील इमारतींनाही नुकसान.
यंत्रणांवर प्रश्नचिन्ह!
या नव्या व्हिडीओमुळे एअर इंडियाच्या सुरक्षा यंत्रणांवर व देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
आधीच निदर्शनास आलेल्या बिघाडांकडे दुर्लक्ष करून विमान उड्डाण केल्याचा गंभीर आरोप आता होऊ शकतो.
NDRF, आर्मी आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी मदत कार्यात गुंतली आहे. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट नाही,
मात्र प्राथमिक अंदाजानुसार सर्व 242 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vadhivarasah-gharache-three-letters-flying/