जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु
आहे. १९ सप्टेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे.
काश्मीरमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. नॅशनल कॉन्फरन्स
Related News
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व युती केली आहे. भाजप येथे एकटा
लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि इंडिया आघाडीमध्ये
मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कलम ३७०
आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कलम ३७० हटवण्याचे श्रेय भाजप घेत
आहे. हे कलम आता इतिहासजमा झाला आहे. ते कधीच परत येऊ शकत
नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्स आपल्या
अधिकारात नसतानाही कलम ३७० पुन्हा लागू करणार असल्याचे सांगत
आहे. अशातच निवडणुकीत उतरलेल्या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री
मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी कलम ३७० बाबत महत्त्वाचे
विधान केलं आहे. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाकडून बिजबेहारा विधानसभा
मतदारसंघातून मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांना उमेदवारी
देण्यात आली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत
महत्त्वाचे विधान केलं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही,
असं रोखठोक विधान इल्तिजा मुफ्ती यांनी केलं आहे. “जेव्हा तुम्ही एखाद्या राजकीय
कुटुंबात वाढता तेव्हा बाहेरचे लोक म्हणतात की तू पुढची मुख्यमंत्री असणार
आहेस. याने मला खूप चांगले वाटेल असं लोकांना वाटतं. पण हे एक काटेरी मुकूट आहे.
जेव्हा तुम्ही त्या पदावर जाता तेव्हा तुमची शक्ती कमी होते. लोक म्हणतात की,
तुम्ही पुढच्या मुख्यमंत्री होणार आहात तेव्हा मला ती प्रशंसा वाटत नाही. मला खूप
पुढे जायचं आहे. मला एका महानगर पालिकेचा मुख्यमंत्री व्हायचे नाही. आमचा
स्वतंत्र राज्याचा दर्जा होता, आमचे कायदे होते. कलम ३७० आम्ही पुन्हा आणू,”
असं इल्तिजा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. “मी इतक्या गावात जाते की तिथल्या लोकांना
पिण्याच्या पाण्याची जोडणी किंवा रस्ते नाहीत. मेहबुबा मुफ्ती यांचा आग्रह मी मान्य
केला आहे. मी थोडी दबंग प्रकारची आहे, मेहबूबा मुफ्ती भावनिक आहेत. तुम्ही
राजकारणात गेलात तर सर्वांचे ऐकून घ्याल आणि काम कराल, असे लोकांनी मला
सांगितले,” असंही इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/reservation-cannot-be-achieved-by-anyone-ramdas-athawale/