अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस
यांनी जेवढं महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढेच 100 वर्षात कुणी केले नाही,
अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी खासदार संजय राऊत
बुधवारी अकोला जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार राऊत म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाला.
महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आगामी निवडणुक लक्षात घेता महायुती सरकारने लाडकी बहिन योजना सुरू केली.
लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचे सरकार आल्यावर या योजनेचे पैसे
आम्ही वाढविणार आहेत. सध्या महायुती सरकारकडून शिवसेना आमदार नितीन देशमुख
यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. देशमुख हे सुरत येथुन मोदी-शहांच्या
तुरूंगाच्या भिंती फोडून आले. ते 50 खोक्यांना विकल्या गेले नाहीत,
म्हणून त्यांच्या मागे चौकश्या लावून त्यांना त्रास देण्याचे काम सरकार करीत आहे.
महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेच्या आमदार,
पदाधिकाऱ्यांना चौकशींचा धाक दाखवून त्रास दिल्या जातोय.
त्यांना काय चौकश्या करायच्या करू द्या, आम्ही त्यांना घाबरत नसल्याचे खासदार राऊत म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/help-farmers-by-declaring-hail-drought/