अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस
यांनी जेवढं महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढेच 100 वर्षात कुणी केले नाही,
अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी खासदार संजय राऊत
बुधवारी अकोला जिल्ह्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार राऊत म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाला.
महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आगामी निवडणुक लक्षात घेता महायुती सरकारने लाडकी बहिन योजना सुरू केली.
लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, आमचे सरकार आल्यावर या योजनेचे पैसे
आम्ही वाढविणार आहेत. सध्या महायुती सरकारकडून शिवसेना आमदार नितीन देशमुख
यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. देशमुख हे सुरत येथुन मोदी-शहांच्या
तुरूंगाच्या भिंती फोडून आले. ते 50 खोक्यांना विकल्या गेले नाहीत,
म्हणून त्यांच्या मागे चौकश्या लावून त्यांना त्रास देण्याचे काम सरकार करीत आहे.
महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेनेच्या आमदार,
पदाधिकाऱ्यांना चौकशींचा धाक दाखवून त्रास दिल्या जातोय.
त्यांना काय चौकश्या करायच्या करू द्या, आम्ही त्यांना घाबरत नसल्याचे खासदार राऊत म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/help-farmers-by-declaring-hail-drought/