नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
आज त्यांनी पंतप्रधान पदाचा पदाभार स्वीकारला आहे.
त्यांनी आज पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
त्यांनी शेतकरी सन्मान निधीचा हप्ता जारी केला आहे.
त्याचा फायदा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
या निर्णयामुळे देशातील
कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,
“आम्ही शेतकऱ्यांच्या विकास
आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहोत.
कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत.”
१ डिसेंबर २०१८ रोजी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना
शासनाकडून दरवर्षी ६००० रुपयांची रक्कम दिली जाते.
प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम
शेतकऱ्यांना दिली जाते.
जी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते.
सुरुवातीला या योजनेंतर्गत केवळ २ हेक्टर जमीन असलेल्या
शेतकऱ्यांनाच लाभ मिळत होता,
परंतु आता देशातील सर्व शेतकरी
पंतप्रधान सन्मान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
किसान सन्मान निधीचे आतापर्यंत १६ हप्ते जारी करण्यात आले आहेत.
१६ वा हप्ता प्रधानमंत्री मोदी यांनी यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी
९.९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
पीएम-किसानचा १६ वा हप्ता मिळालेल्या ९.०९ कोटी शेतकऱ्यांपैकी
सर्वाधिक २.०३ कोटी शेतकरी उत्तर प्रदेशातील आहेत,
त्यानंतर महाराष्ट्र ८९.६६ लाख, मध्य प्रदेश ७९.३९ लाख,
बिहार ७५.७९ लाख आणि राजस्थान मध्ये ७५.७९ लाख शेतकरी आहेत.
Read also : मै नरेंद्र दामोदरदास मोदी…तिसऱ्यांदा घेतली प्रधानमंत्रीपदाची शपथ (ajinkyabharat.com)