राहुल गांधींचा हल्लाबोल..
लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबई :राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) सुमारे ३५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुकारलेला २३ दिवसांचा बेमुदत संप अखेर आज मागे घेण्यात आला. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोब...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरत आहे.
विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल म्हणतात, “मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून,
आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही
आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेऊ आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.”
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 15 दिवसातील
महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला.
“एनडीएचे पहिले 15 दिवस ! 1- भीषण रेल्वे अपघात. 2- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले
3- ट्रेनमधील प्रवाशांची दुर्दशा. 4- NEET घोटाळा. 5- NEET PG रद्द
6- UGC NET चा पेपर लीक. 7- दूध, डाळी, गॅस, टोल महाग.
8- जळणारी जंगले. 9- जलसंकट. 10- उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू,”
अशी टीका राहुल यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे
पीएम मोदींवर जोरदार टीका केली.
“मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील,
अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील,
अशी आशा होती.
पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही.
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले.
मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे,
पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात
हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही.
आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते,
रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना,
अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते,” अशी टीका त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/eknath-shindeni-kolhapur-tour-canceled-banana/