राहुल गांधींचा हल्लाबोल..
लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.
Related News
शिंदे सेनेचा दुसरा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेची विकेट काढण्याचा प्रयत्न करत आहे. पाहा महाराष्ट्रातील राजकीय गणित, महाविकास आघाडीचे संख्याबळ आणि आगामी राज्यसभा निवडणुकीत स...
Continue reading
Malegaon Municipal Corporation Namaz Video : मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात सामुदायिक नमाज पठण; व्हिडिओ व्हाय...
Continue reading
शेगाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वे...
Continue reading
महाराष्ट्र भाजपमध्ये पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी १२ नव्या प्रदेश उपाध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये केशव उपाध्...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
अमरावती, 23 फेब्रुवारी 2026 – अमरावती महानगरपालिकेत बनावट जन्मदाखले प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय वाद पुन्हा चिघळला आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोम...
Continue reading
फराह खान आणि सुंदर पिचाई यांची भेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी
फराह खान यांची अलीकडील भेट सुंदर पिचाई यांच्याशी चर्चेचा विषय बनली आहे. प्रसिद्ध दिग...
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
“तुम्ही आधीच निर्वस्त्रआहात…” — पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर उघडपणे हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत स...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
राहुल गांधींना आणि २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; काँग्रेसने केली तीव्र टीका
राजकारणात पुन्हा एकदा गंभीर वाद उद्भवला असून, काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते
Continue reading
विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरत आहे.
विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत.
अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल म्हणतात, “मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून,
आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही
आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.
प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेऊ आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.”
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 15 दिवसातील
महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला.
“एनडीएचे पहिले 15 दिवस ! 1- भीषण रेल्वे अपघात. 2- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले
3- ट्रेनमधील प्रवाशांची दुर्दशा. 4- NEET घोटाळा. 5- NEET PG रद्द
6- UGC NET चा पेपर लीक. 7- दूध, डाळी, गॅस, टोल महाग.
8- जळणारी जंगले. 9- जलसंकट. 10- उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू,”
अशी टीका राहुल यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे
पीएम मोदींवर जोरदार टीका केली.
“मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील,
अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील,
अशी आशा होती.
पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही.
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले.
मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे,
पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात
हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही.
आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते,
रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना,
अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते,” अशी टीका त्यांनी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/eknath-shindeni-kolhapur-tour-canceled-banana/