“वसंतराव देशमुख म्हणे काँग्रेसचे. यांच्या गळ्यात पट्टा भाजपचा,
त्याहीपेक्षा देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा. वसंत देशमुख
खालच्या पातळीवर बोलले. त्यांच्या कानपट्टीत हानण्याऐवजी
Related News
वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्य...
Continue reading
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
तुम्ही पुढच्या भाषणाला जास्त वेळ देवू असं म्हणता” अशा शब्दात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर
हल्लाबोल केला. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते
सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते
वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री
थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद
झाला. हिंसाचार झाला. “मला काही कनोली-मनोली-कनकापुर
असा दौरा नाही. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे” असा विखे
पाटील यांना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला. “संगमनेर आणि
शिर्डी मतदारसंघ राज्याचं केंद्र बनला आहे. आता सगळे मतभेद
विसरून एकत्र यावं लागेल. एखाद्या गावाला सभा करायची आणि
गावातली माणसं पंधरा. कालची सभा प्रचंड झाली. प्रवरा कारखान्याचे
कर्मचारी आणि बाहेरून लोक आले. धांदरफळ मध्ये जे वक्तव्य केलं,
ते सगळ्यांनी पाहिलं. ते म्हणतात हा वसंत देशमुख काँग्रेसचा आणि
गळ्यात पट्टा भाजपचा तो पट्टा विखेंचा” असं बाळासाहेब थोरात बोलले.
“ज्यावेळी हे वक्तव्य झाले, त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होते, हसत होते.
मग तुम्ही जबाबदार कसे नाहीत? एवढं वक्तव्य केलं, त्यानंतर पुढच्या
सभेत जास्त वेळ देऊ अस सुजय बोलले. कानफडात देण्याऐवजी वेळ
देऊ बोलले” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. “पंधरा मिनिटात
लोक आले म्हणतात. आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. आमच्याकडे
वैचारिक भाषण केली जातात. सुजय विखेला विचारायला महिला गेल्या
आणि तो महिलांचा अवतार पाहून पळून गेला. अकोले समृध्दी मार्गे शिर्डीत
पोहचले आणि कार्यकर्ते मागे राहिले. तुम्ही जर मर्द होता, तर मग
पळाला कशाला?” असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
“कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जया रडली नाही लढली. स्वातंत्र्य
सेनानीच्या घरातली मुलगी आहे. आमच्या तालुक्यात नादाला लागू नये.
लागल्यावर काय होत ते पाहिलं. ही तर फक्त झलक होती, ते आरोप करतात
आमच्याकडे विकास झालेला नाही. दोन्ही तालुक्याच्या जनतेला आवाहन
करतो तीच आता आपली न्यायाधीश. एकदा तुलना होऊन द्या, एकदा कुठे
दहशत आहे आणि दडपशाही, आणि मग जनता निर्णय देईल मतांच्या रूपाने.
विकास कोणी केला कोणी नाही? जनतेशी संवाद कसा आहे कोणाचा, हे
सगळं दोन्ही तालुक्यातील जनतेसमोर मांडा आणि तुलना करा” असं
बाळासाहेब थोरात म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/for-the-first-time-in-the-country-a-private-company-will-make-planes-for-the-airport/