“वसंतराव देशमुख म्हणे काँग्रेसचे. यांच्या गळ्यात पट्टा भाजपचा,
त्याहीपेक्षा देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा. वसंत देशमुख
खालच्या पातळीवर बोलले. त्यांच्या कानपट्टीत हानण्याऐवजी
Related News
देशातील सर्वात मोठी बँक 12हजार कर्मचारी भरणार; 250 नव्या शाखा उभारणार
बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी; क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये होणार भरती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल...
Continue reading
इंडोनेशियात ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 50 हजार फूट उंचीवर राख, 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडोनेशियात प्रसिद्ध अनाक क...
Continue reading
भारत-बेल्जियम संबंध : पाकिस्तानबाबत बेल्जियमचे भारताला महत्त्वाचे आश्वासन?
संरक्षण सहकार्याबाबत चर्चेला उधाण; पाकिस्तानला लष्करी साहित्य न देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती
भारत आ...
Continue reading
मुंबईत दहीहंडीला गालबोट; दुपारी १२ वाजेपर्यंत २२ गोविंदा जखमी
२१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज; एक गोविंदा अद्याप रुग्णालयात उपचाराधीन, ठाण्यात थर कोसळून ४ जखमी
Continue reading
Nepalमध्ये पुन्हा हाहाकार? चौलानी नदीवर भूस्खलनामुळे महापुराचा धोका
जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; नदीचा प्रवाह बाधित, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश
Continue reading
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा
‘येत्या काही दिवसांत सर्व कळेल, कोणीच शिल्लक राहणार नाही’; ठाकरे गटातील संभाव्य फोडाफोडीवरून राजकीय वाताव...
Continue reading
डीजेला विरोध करणारे बापटच DJ वर नाचले! AI व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ
Vidyanand Bapat DJ Dance Video : पुण्यात गणेशोत्सव आण...
Continue reading
‘मी तुमचा विद्यार्थी असतो तर मला कुशल वक्ता कसे बनवाल?’; Prime Minister Modiची शिक्षकांशी खुमासदार चर्चा
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सुकर
जालना जिल्ह्यातील ६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरे; तक्रारींच्य...
Continue reading
Vinod Tawde चा उत्तर प्रदेशात मोठा प्लॅन; आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यावर भर
Vinod Tawde चा मोठा डाव : उत्तर प्रदे...
Continue reading
कृष्ण बनून सजला, पण गळ्यातील माळच ठरली जीवघेणी; एकुलत्या एक आर्यनचा दुर्दैवी मृत्यू
जन्माष्टमीचा आनंद शोकात बदलला; माळेतील मणी गिळल्याने सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मुलांना सजव...
Continue reading
IMD Weather Alert : कूलर-पंखे आताच पॅक करा! महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट; डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी सावधान
सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच देशातील अनेक भागांमध्...
Continue reading
तुम्ही पुढच्या भाषणाला जास्त वेळ देवू असं म्हणता” अशा शब्दात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर
हल्लाबोल केला. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते
सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते
वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री
थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद
झाला. हिंसाचार झाला. “मला काही कनोली-मनोली-कनकापुर
असा दौरा नाही. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे” असा विखे
पाटील यांना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला. “संगमनेर आणि
शिर्डी मतदारसंघ राज्याचं केंद्र बनला आहे. आता सगळे मतभेद
विसरून एकत्र यावं लागेल. एखाद्या गावाला सभा करायची आणि
गावातली माणसं पंधरा. कालची सभा प्रचंड झाली. प्रवरा कारखान्याचे
कर्मचारी आणि बाहेरून लोक आले. धांदरफळ मध्ये जे वक्तव्य केलं,
ते सगळ्यांनी पाहिलं. ते म्हणतात हा वसंत देशमुख काँग्रेसचा आणि
गळ्यात पट्टा भाजपचा तो पट्टा विखेंचा” असं बाळासाहेब थोरात बोलले.
“ज्यावेळी हे वक्तव्य झाले, त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होते, हसत होते.
मग तुम्ही जबाबदार कसे नाहीत? एवढं वक्तव्य केलं, त्यानंतर पुढच्या
सभेत जास्त वेळ देऊ अस सुजय बोलले. कानफडात देण्याऐवजी वेळ
देऊ बोलले” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. “पंधरा मिनिटात
लोक आले म्हणतात. आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. आमच्याकडे
वैचारिक भाषण केली जातात. सुजय विखेला विचारायला महिला गेल्या
आणि तो महिलांचा अवतार पाहून पळून गेला. अकोले समृध्दी मार्गे शिर्डीत
पोहचले आणि कार्यकर्ते मागे राहिले. तुम्ही जर मर्द होता, तर मग
पळाला कशाला?” असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
“कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जया रडली नाही लढली. स्वातंत्र्य
सेनानीच्या घरातली मुलगी आहे. आमच्या तालुक्यात नादाला लागू नये.
लागल्यावर काय होत ते पाहिलं. ही तर फक्त झलक होती, ते आरोप करतात
आमच्याकडे विकास झालेला नाही. दोन्ही तालुक्याच्या जनतेला आवाहन
करतो तीच आता आपली न्यायाधीश. एकदा तुलना होऊन द्या, एकदा कुठे
दहशत आहे आणि दडपशाही, आणि मग जनता निर्णय देईल मतांच्या रूपाने.
विकास कोणी केला कोणी नाही? जनतेशी संवाद कसा आहे कोणाचा, हे
सगळं दोन्ही तालुक्यातील जनतेसमोर मांडा आणि तुलना करा” असं
बाळासाहेब थोरात म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/for-the-first-time-in-the-country-a-private-company-will-make-planes-for-the-airport/