“वसंतराव देशमुख म्हणे काँग्रेसचे. यांच्या गळ्यात पट्टा भाजपचा,
त्याहीपेक्षा देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा. वसंत देशमुख
खालच्या पातळीवर बोलले. त्यांच्या कानपट्टीत हानण्याऐवजी
Related News
अकोट
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस
पार्टीचे जिल्ह्यातील नेते तथा राष्ट्रवादी...
Continue reading
दानापुर : (वा)
विजतारांजवळ असलेल्या वृक्षांच्या फांद्याची तोड करून महाविरतणच्यावतीने दानापुर परिसरात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली आहे.
झाडाच्या फांद्यातून गेलेल्या वीज त...
Continue reading
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
7 जून 2025, नागपुर – VCA स्टेडियम, जामठा, नागपुर में खेले गए विदर्भ प्रो ...
Continue reading
७ जून २०२५, नागपूर – आपल्या अप्रतिम खेळ आणि संयमाच्या जोरावर आर्यन उज्ज्वल मेश्राम याने NECO
मास्टर ब्लास्टर संघाला विदर्भ प्रो T20 लीगच्या चौथ्या सामन्यात नागपूर टायटन्सवर ९ गड...
Continue reading
दानापूर (प्रतिनिधी):
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी दानापूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने आणि गारपिटींनी
शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
यामध्ये दान...
Continue reading
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या पजाया या स्त्रीवादी कथासंग्रहांचे ज्येष्ठ कथाकार सुरेश आकोटकर,
ज्येष्ठ कवी रमेश मगरे,ज्येष्ठ कवयित्री रेषा आकोटकर प्रा.वृषाली मगरे, तसेच हास्यकवी नित...
Continue reading
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
तुम्ही पुढच्या भाषणाला जास्त वेळ देवू असं म्हणता” अशा शब्दात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर
हल्लाबोल केला. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते
सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते
वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री
थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद
झाला. हिंसाचार झाला. “मला काही कनोली-मनोली-कनकापुर
असा दौरा नाही. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे” असा विखे
पाटील यांना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला. “संगमनेर आणि
शिर्डी मतदारसंघ राज्याचं केंद्र बनला आहे. आता सगळे मतभेद
विसरून एकत्र यावं लागेल. एखाद्या गावाला सभा करायची आणि
गावातली माणसं पंधरा. कालची सभा प्रचंड झाली. प्रवरा कारखान्याचे
कर्मचारी आणि बाहेरून लोक आले. धांदरफळ मध्ये जे वक्तव्य केलं,
ते सगळ्यांनी पाहिलं. ते म्हणतात हा वसंत देशमुख काँग्रेसचा आणि
गळ्यात पट्टा भाजपचा तो पट्टा विखेंचा” असं बाळासाहेब थोरात बोलले.
“ज्यावेळी हे वक्तव्य झाले, त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होते, हसत होते.
मग तुम्ही जबाबदार कसे नाहीत? एवढं वक्तव्य केलं, त्यानंतर पुढच्या
सभेत जास्त वेळ देऊ अस सुजय बोलले. कानफडात देण्याऐवजी वेळ
देऊ बोलले” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. “पंधरा मिनिटात
लोक आले म्हणतात. आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. आमच्याकडे
वैचारिक भाषण केली जातात. सुजय विखेला विचारायला महिला गेल्या
आणि तो महिलांचा अवतार पाहून पळून गेला. अकोले समृध्दी मार्गे शिर्डीत
पोहचले आणि कार्यकर्ते मागे राहिले. तुम्ही जर मर्द होता, तर मग
पळाला कशाला?” असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
“कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जया रडली नाही लढली. स्वातंत्र्य
सेनानीच्या घरातली मुलगी आहे. आमच्या तालुक्यात नादाला लागू नये.
लागल्यावर काय होत ते पाहिलं. ही तर फक्त झलक होती, ते आरोप करतात
आमच्याकडे विकास झालेला नाही. दोन्ही तालुक्याच्या जनतेला आवाहन
करतो तीच आता आपली न्यायाधीश. एकदा तुलना होऊन द्या, एकदा कुठे
दहशत आहे आणि दडपशाही, आणि मग जनता निर्णय देईल मतांच्या रूपाने.
विकास कोणी केला कोणी नाही? जनतेशी संवाद कसा आहे कोणाचा, हे
सगळं दोन्ही तालुक्यातील जनतेसमोर मांडा आणि तुलना करा” असं
बाळासाहेब थोरात म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/for-the-first-time-in-the-country-a-private-company-will-make-planes-for-the-airport/