मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण
सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
उपोषण मागे घेतले. आज छत्रपती संभाजीनगर येथील
रुग्णालयात त्यांना डिस्टार्च मिळाला. नारायगडावरील दसरा
मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा
समाजाच्या मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यांनी
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू
नये असा इशारा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिला
आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता
लावू नये, अशी मोठी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली
आहे. अर्थात त्यांनी अजून त्यांचे पत्ते उघडले नाहीत. लोकसभेचा
दाखला देत त्यांनी राज्य सरकारला विधानसभेतील परिणामाचा
अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. लोकसभेच्या वेळेस सांगितले होते
आणि आताही सांगत, मराठ्याच्या मागण्या पूर्ण करा, असे ते
म्हणाले. आरक्षण न देता निवडणुका लावल्यास सरकारला
पश्चाताप होईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
Read also: https://ajinkyabharat.com/state-governments-decision-to-stop-rs-100-stamp/