मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी मराठा
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषण
सुरू केले होते. लोकांच्या आग्रहाखातर दहा दिवसानंतर त्यांनी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
उपोषण मागे घेतले. आज छत्रपती संभाजीनगर येथील
रुग्णालयात त्यांना डिस्टार्च मिळाला. नारायगडावरील दसरा
मेळाव्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा
समाजाच्या मागण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यांनी
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता लावू
नये असा इशारा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला दिला
आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या शिवाय आचारसंहिता
लावू नये, अशी मोठी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली
आहे. अर्थात त्यांनी अजून त्यांचे पत्ते उघडले नाहीत. लोकसभेचा
दाखला देत त्यांनी राज्य सरकारला विधानसभेतील परिणामाचा
अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. लोकसभेच्या वेळेस सांगितले होते
आणि आताही सांगत, मराठ्याच्या मागण्या पूर्ण करा, असे ते
म्हणाले. आरक्षण न देता निवडणुका लावल्यास सरकारला
पश्चाताप होईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
Read also: https://ajinkyabharat.com/state-governments-decision-to-stop-rs-100-stamp/