जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या
उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
अशातच मराठा बांधवांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने
मांडली. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा
नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती
आहे, असं जरांगे म्हणाले. एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही.
कोण्या नेत्याने दबाव आणला लोकसभेला जसे मराठ्यांनी केले
तसे करायचे. न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण उपचार घेऊन
उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न मनोज जरांगे
पाटील यांनी मराठा समाजाला विचारला. त्यानंतर समाजाने त्यांना
सकारात्मकता दाखवली. त्यानंतर जरांगे पाटील 5 वाजता उपोषण
सोडणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज
मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची
काळजी घ्यावी अशी विनंती केली. यावेळी या मुस्लिम बांधवांना
अश्रू अनावर झाले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/big-gift-to-yogi-government-employees/