मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील
प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे राजकीय
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे. कोणत्याही राजकीय
नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील
यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं
चित्र आहे. मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती.
आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या
नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठिण होणार आहे. मनोज जरांगे पाटील
हे बीडच्या बेलगाव येथे होते. यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिला आहे.
माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे. उपोषणापूर्वी
आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कुठेही कार्यक्रमाला जाणार नाही.
मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही. माझा मायबाप समाज आरक्षणाची
आशेने वाट पाहत आहे. समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा
तुम्ही आहात. सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी
लढावे लागणार आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही, असं मनोज जरांगे
पाटील म्हणाले. महाराष्ट्रमध्ये मणिपूर होणार आहे. त्यांना दंगली घडवायच्या
आहेत. पण तुम्ही शांत रहा आणि सावध रहा. त्रास देणाऱ्याला गपागप पडायचे
आहे. मी एका एका काठीचा हिशोब घेणार आहे ( अंतरवाली मधील लाठीचार्ज)
कितीही त्रास झाला तरी हटायचे आणि मतदान केंद्रावर दाखवून द्यायचे आहे.
मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचे नाही, असं आवाहनही त्यांनी केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-got-20-candidates/