मराठा समाजाला सगेसोयरे आणि
ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी
Related News
मुंबईत सध्या चर्चेचा विषय बनले आहे, कारण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एका कार्यक्रमात अत्यंत व्यक्तिगत अनुभव शेअर करताना सांगितले की, त्यांच्या...
Continue reading
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) शहरातील 65 बेकायदा इमारतींच्या प्रकरणामुळे सत्तारुढ पक्ष भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पुन्हा उग्र झाल्याचे समोर आले आहे. या इमारतींच्या रहि...
Continue reading
नाशिक: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा धक्कादायक वळणावर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका...
Continue reading
राजकारण्यांवरही कारवाईचा इशारा! Devendra Fadnavis यांचे विधानसभेत मोठे विधान; Ashok Kharat प्रकरणाला नवे वळण
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या Ashok...
Continue reading
८ महिलांचे ३५ धक्कादायक चित्रफिती; जवळच्या व्यक्तीनेच उघड केला भोंदू Ashok Kharat चा काळा चेहरा!
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
पुणे : अशोक खरात महिला अत्याचार प्रकरण आता राजकीय वळणावर आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेते रुपाली ठोंबरे यांनी महिला प्रदेशाध्...
Continue reading
ठाणे, 22 मार्च 2026: मुंबईतील दहिसर ते मिरा भाईंदर जोडणारी मेट्रो मार्गिका 9 लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...
Continue reading
नागपूर: भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करून काही दिवसांपूर्वी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यां...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचे संकेत; भोंदूबाबा प्रकरणामुळे वाढला दबाव
राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर येत आहे. राज्य महिला आयोगाच्य...
Continue reading
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.
मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली होती,
ग्रामस्थांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतले.
पण त्यानंतर आज सकाळी बोलताना तोडगा काढला नाही,
तर उपचार घेणार नाही,
अशी आपली भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आरक्षणाबाबत सरकार सकारात्म आहे, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं,
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे,
त्याबाबत सरकार गंभीर आहे.
त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे.
मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिले,
केसेस परत घेण्याचे ती प्रक्रिया सुरू आहे.
त्यांची मागणी आहे
त्याबाबत देखील सरकारने पहिलं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे,
त्यावर कार्यवाही सुरू आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ते मुंबईत बोलत होते.
मात्र सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पाच महिने झालेत.
जर काम करायचे असेल तर एवढा वेळ थोडाच लागतो.
आज संध्याकाळपर्यंत कळेल काय विषय आहे,
नाही कळलं तर सलाईन काढून टाकू,
एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवणे ही माझी चूक आहे का?
असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Read also: लोकसभेच विशेष अधिवेशन २४ जूनपासून (ajinkyabharat.com)