गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे…
ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर
Related News
6 Pregnant Woman Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल! आफ्रिकेतील एका व्यक्तीच्या सहा पत्नी एकाच वेळी झाल्या गर्भवती; लोकांच्य...
Continue reading
Kankavli Politics 2025 मध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांमध्ये तणावाची ठिणगी पेटली. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत...
Continue reading
BJP–Sharad Pawar : भाजपचा मास्टरस्ट्रोक, राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिला मोठा झटका
मुंबई :राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी सोलापुरातील घडामोडी मोठा धक...
Continue reading
Bihar CM 2025 एक्झिट पोलनुसार नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धोक्यात, म...
Continue reading
Bihar Election Satta Bazar Prediction –बिहार विधानसभा निवडणुकीतील फलोदी सट्टा बाजाराचा सविस्तर अंदाज – एनडीए आघाडीवर, महा...
Continue reading
Dharmendra हॉस्पिटलमध्ये दाखल: चाहत्यांसाठी चिंतेत वाढ, बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भेटींचा काळ
89 वर्षीय बॉलिवूड अभिनेते Dharmendra यांची प्रकृती सध्...
Continue reading
“Donald Trump sleepy video व्हायरल होत असून, व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकार परिषदेत डुलक्या घेताना ट्रम्प दिसत आहेत. सोशल मी...
Continue reading
अकोट नगराध्यक्ष निवडणूक मध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित पक्षांचे राजकीय समीकरण रंजक! उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया, जातीय समी...
Continue reading
भेटीमागे काय आहे राजकीय अर्थ?
महुआ मतदारसंघातून उमेदवार असलेले तेज Pratap यादव हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव...
Continue reading
ठाकरे गटाचा बालेकिल्ला ढासळला, बडा नेता भाजपच्या गळाला; कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा भूकंप
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महार...
Continue reading
RSS शताब्दी सोहळा: सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे बंगळुरूमध्ये विशेष व्याख्यान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...
Continue reading
Middle Class Trap मध्ये अडकलेल्यांसाठी मोठा इशारा! मुंबई आणि बेंगळुरूमध्ये घर खरेदी करताना घरखर्च आणि गृहकर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचे म...
Continue reading
सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
नागपूर : गेल्या वर्षभरापासून मणिपूर हिंसाचाराने होरपळत आहे. ईशान्येकडील या राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी
तत्काळ प्रयत्न केले पाहिजेत, असा घरचा आहेर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवीन भाजपप्रणित रालोआ सरकारला नाव न घेता दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’च्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन येथे आयोजित केला होता. यावेळी मणिपूरमधील हिंसाचार व
निवडणुकीबाबत भागवत यांनी आपली परखड मते व्यक्त केली.
ते म्हणाले की, देशात शांतता हवी आहे. प्रत्येक ठिकाणी व समाजात वाद उपयोगाचा नाही. गेल्या
वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. यापूर्वी तो दहा वर्षे शांत होता. जुन्या काळातील एकोप्याने
राहण्याची संस्कृती नाहीशी झाली असे वाटत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार अचानक सुरू झाला की तो मुद्दामहून
सुरू करण्यात आला, हे माहीत नाही. पण त्या आगीत तो अजूनही धुमसत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार?
आता त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भागवत म्हणाले.
निवडणूक हे युद्ध नसून ती एक स्पर्धा आहे. आता निवडणूक झाली, निकाल लागला. सरकार स्थापन झाले.
तरीही हे कसे घडले? काय झाले?, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. आपल्या लोकशाही देशात दर पाच वर्षांनी
निवडणुका होत असतात. प्रत्येक निवडणुकीत आपले कर्तव्य आपण पार पाडतो. यंदाही ते केले आहे, असे भागवत म्हणाले.
विरोधी पक्ष नव्हे ‘प्रतिपक्ष’ म्हणा
निवडणूक सहमती बनवण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू समोर आल्या पाहिजेत.
त्यासाठीच ही व्यवस्था आहे. निवडणूक प्रचारात एकदुसऱ्यावर जोरदार टीका करणे, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे,
खोटी वृत्त प्रकाशित करणे अयोग्य आहे. विरोधी पक्षाला ‘प्रतिपक्ष’ असे म्हटले पाहिजे.
निवडणुकीच्या चष्म्यातून मुक्त होऊन देशासमोरील समस्यांचा विचार करायला हवा, असा सल्ला भागवत यांनी दिला.
Read Also https://ajinkyabharat.com/shri-malanggadavar-dard-krapoon-one-killed-and-two-injured-mulacha-jeev-vachavitaana-unfortunate-death-of-father/