मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू सध्या भारत दौऱ्यावर आले
आहेत. यादरम्यान, मुइज्जू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची
भेट घेतली. हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान, पीएम
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
मोदी आणि मुइज्जू यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय
विमानतळाच्या धावपट्टीचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले.
यावेळी मालदीवमध्ये रुपे कार्डद्वारे पेमेंटही सुरू करण्यात आले.
मोदी आणि मुइज्जू यांनी पहिला व्यवहार केला.
बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी हैदराबाद हाऊसमध्ये संयुक्त निवेदन
जारी केले. पीएम मोदी म्हणाले की, “भारत आणि मालदीवमधील
संबंध शतकानुशतके जुने आहेत. भारत मालदीवचा सर्वात
जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. आमच्या नेबरहुड फर्स्ट
पॉलिसी आणि सागर व्हिजनमध्ये मालदीवचे महत्त्वाचे स्थान आहे.
आम्ही संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंवर
तपशीलवार चर्चा केली. एकता हार्बर प्रकल्पावर वेगाने काम सुरू
आहे. आम्ही हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी
एकत्र काम करू.” मालदीवमध्ये सुरू असलेल्या भारतीय
प्रकल्पांचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले, “आज आम्ही परस्पर
सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी सर्वसमावेशक आर्थिक
आणि सागरी सुरक्षा भागीदारी दृष्टीकोन स्वीकारला आहे. विकास
हा आमच्या संबंधांचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आम्ही
नेहमीच मालदीवच्या लोकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे.
मालदीवच्या आवश्यकतेनुसार आज 400 मिलियन अमेरिकन
डॉलर्सच्या चलन स्वॅप करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
भारत आणि मालदीव मुक्त व्यापार करारावरदेखील चर्चा सुरू
आहेत. आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी
तयार आहोत. आज भारताच्या सहकार्याने बांधलेल्या 700 हून
अधिक सामाजिक गृहनिर्माण युनिट्स सुपूर्द करण्यात आल्या
आहेत.” भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचे आवाहन
करताना ते म्हणाले की, “शेजारी आणि मित्रांचा आदर हे
मालदीवसाठी भारतीयांचे सकारात्मक योगदान आहे. भारतीय
नेहमीच मालदीवमध्ये सकारात्मक योगदान देतात, भारतीय
पर्यटकांचे आमच्या देशात स्वागत आहे. मालदीव आणि भारत
यांच्यातील संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत आणि मला
विश्वास आहे की या भेटीमुळे ते आणखी मजबूत होतील.”
Read also: https://ajinkyabharat.com/victor-ambrose-and-gary-ruvkun-receive-nobel-prize-in-medicine/