आजच्या प्रगत वैद्यकीय युगातही काही आजार अजूनही जीवघेणे ठरत आहेत.
मलेरिया हा असाच एक संसर्गजन्य रोग असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा या आजाराने डोके वर काढले आहे.
डासांमार्फत पसरणाऱ्या या आजाराची लक्षणं सुरुवातीला सामान्य तापासारखी वाटू शकतात,
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
पण योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात.
मलेरिया कशामुळे होतो?
मलेरिया हा ॲनाफिलिस डासांच्या मादीमुळे होतो. या डासांच्या जवळपास 400 प्रजाती असून,
त्यातील सुमारे 30 प्रजाती मलेरिया पसरवण्यास कारणीभूत ठरतात. हे डास प्रामुख्याने सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या सुमारास चावतात.
कोण असतो अधिक धोकेदायक स्थितीत?
डॉ. शाल्मली इनामदार (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल) यांच्या मते, मलेरियाचा धोका लहान मुले,
गर्भवती महिला, वृद्ध, एचआयव्हीबाधित किंवा केमोथेरेपीवर असलेले रुग्ण यांना अधिक असतो.
तसेच ग्रामीण भागातील किंवा साचलेल्या पाण्याजवळ राहणाऱ्या नागरिकांनाही संसर्गाचा धोका अधिक असतो.
मलेरियाची लक्षणं ओळखा:
गंभीर स्थितीत रुग्णांना गोंधळ, झटके, श्वास घेण्यास त्रास व अवयव निकामी होण्याची शक्यता असते.
उपचार आणि काळजी:
रक्ताची तपासणी करून निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने मलेरियाविरोधी औषधोपचार सुरू करावेत.
कोणती औषधे द्यायची हे रुग्णाच्या वय, आरोग्य आणि संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून असतं.
महाराष्ट्रात मलेरियाचे हॉटस्पॉट जिल्हे:
टीव्ही9 मराठीच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण खालील जिल्ह्यांत आढळले आहेत:
मुंबई
ठाणे
गडचिरोली
पालघर
नाशिक
काय खबरदारी घ्याल?
घरात आणि आजूबाजूला साचलेलं पाणी टाळा
झोपताना मच्छरदाणी वापरा
अंग झाकणारे कपडे परिधान करा
डासप्रतिबंधक क्रीम किंवा स्प्रे वापरा
मलेरिया टाळण्यासाठी सजगता आणि स्वच्छता हाच सर्वोत्तम उपाय आहे. पावसाळ्याच्या काळात विशेष काळजी
घ्या आणि कोणतीही लक्षणं जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Read Also : https://ajinkyabharat.com/the-creature-of-the-activan-gun-gun-and-trying/