शिंदे सरकार ने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळा ने
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
यांचे नाव देण्यात येणार आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या
सन्मानार्थ सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कौशल्य
विकास विद्यापीठ आता रतन टाटा विद्यापीठ म्हणून ओळखले
जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
झाले आणि संपूर्ण देशाने या मोठ्या हानीवर शोक व्यक्त केला.
रतन टाटा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सुधारण्यासाठी आणि
भारताला एक नवीन ओळख देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या
निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण
निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/air-india-mumbai-new-york-airport-bomb-threat/