शिंदे सरकार ने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळा ने
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
यांचे नाव देण्यात येणार आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या
सन्मानार्थ सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कौशल्य
विकास विद्यापीठ आता रतन टाटा विद्यापीठ म्हणून ओळखले
जाणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
झाले आणि संपूर्ण देशाने या मोठ्या हानीवर शोक व्यक्त केला.
रतन टाटा यांनी आपले संपूर्ण आयुष्य देश सुधारण्यासाठी आणि
भारताला एक नवीन ओळख देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या
निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ महायुती सरकारने हा महत्त्वपूर्ण
निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे
निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/air-india-mumbai-new-york-airport-bomb-threat/