लोकसभा निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने
दिल्लीतील पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे.
Related News
Exclusive
विठ्ठल महल्ले
अकोला — शहरातील वखरे लेआउट परिसरात अज्ञात चोरट्याने चक्क न्यायाधीशाच्या घरातच डल्ला
Continue reading
गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस कोण?
सारंगी महाजन यांचं मोठं विधान; पुन्हा वातावरण तापणार!
बीड : गोप...
Continue reading
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा — Amit शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबईत Amit शहांचा दौरा आणि भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई : केंद्री...
Continue reading
Pankaja Munde’s मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात ; समाजातील दरी मिटविण्याचा आवाहन
Pankaja Munde यांनी मनोज जरांगेंवर भाष्य करत एकता, आरक्षण आणि व...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
अकोला MH 30 हॉटेल हत्या प्रकरणात अक्षय नागलकरची हत्या करून मृतदेह जाळल्याचा खुलासा. पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली, 4 अजून फरार; प्रकरणातील तपशील व घटनाक्...
Continue reading
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर Rashtrawadi Ajit Pawar गटाल...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी : Sarangi Mahajan यांचे धडाकेबाज विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात Gopinath Munde यांच्या राजकीय वा...
Continue reading
लम्पी आजाराचा कहर; आठ गाईंचा मृत्यू, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना पुनर्वसन येथे लम्पी आजार...
Continue reading
Mahayuti formula Mahanagarpalika Election: महायुतीचा निवडणूक रणनितीचा आराखडा
Mahayuti formula Mahanagarpalika Election
Continue reading
महायुतीचा फॉर्म्युला 2025: मुंबईत एकत्र, इतरत्र स्वतंत्र निवडणूक
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी
Continue reading
दानापुरात अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा तुटवडा; वर्षभर पुरवठा ठप्प, उत्सव काळात लाभार्थ्यांची निराशा
तेल्हारा तालुक्यातील पुरवठा ठप्प, शासनाच्या दुर्लक्...
Continue reading
या पराभवानंतर भाजपा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला
मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा बसलेला फटका
आदी विषयांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली.
यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करताच
निवडणूक लढविण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार
म्हणून पाहिले जात होते.
तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात
निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते.
परंतू लोकसभा निवडणुकीत भाजपा ९ जागांवर आली
आणि सगळा पेच फसला आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना याबाबत विचारण्यात आले असता
त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकारी पक्ष याचा निर्णय घेतील
असे ते म्हणाले. परंतू विना चेहराच
भाजपा निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महाराष्ट्र भाजपाची नियमित कोअर कमिटी किंवा राज्य संसदीय बैठक का घेतली जात नाही,
असा प्रश्न राज्यातून बैठकीला गेलेल्या नेत्यांना विचारण्यात आला.
तसेच यानंतर कोणीही एकट्याने निर्णय घेताना दिसू नये,
अशी ताकीदही देण्यात आली आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,
मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे,
मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला मागे टाकले आहे.
विधानसभेत भाजपाचे 100 पेक्षा जास्त आमदार असूनही
लोकसभेला ९ जागा आल्या आहेत.
तर काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह १४ खासदार आहेत.
यामुळे तीन महिन्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही हा फटका बसू नये
म्हणून फडणवीसांना मुख्यंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे ठेवण्याची शक्यता कमी झाली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mom-to-be-deepika-hits-the-mark-at-kalki-2898-ad-event/