मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८
महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ग्रामविकास, महसूल, जलसंपदा, गृहनिर्माण, कामगार व मत्स्यव्यवसाय
Related News
सकाळची विरुद्ध रात्रीची स्किनकेअर रूटीन: काय, कधी आणि कसे वापरावे – तज्ज्ञांचा सविस्तर मार्गदर्शकसकाळची विरुद्ध रात्र...
Continue reading
Holi 2026 Special : तारीख, विधी, महत्त्व आणि पारंपरिक पदार्थ — सविस्तर वृत्त
Holi 2026 Special : रंगांची उधळण, आनंद, एकमेकांशी सलोखा आणि...
Continue reading
‘The 50’: बेबिका धुर्वेचा नाट्यमय एक्झिट, अदनान शेखने वाचवली आपली जागा; महालात घडली भावनिक उलथापालथ
लोकप्रिय रिअॅलिटी शो The 50 मध्ये दिवसेंदिवस स्पर्...
Continue reading
Electricity Bill: महावितरण ॲक्शन मोडवर; थकबाकीदारांना कडक इशारा
वीज ही आधुनिक जीवनाची जीवनरेखा मानली जाते. मात्र Electricity Bill वेळेवर न भर...
Continue reading
जेवणानंतर चहा-कॉफी पिणे: आरोग्यासाठी किती योग्य?
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, जेवणानंतर वाफाळलेला चहा किंवा गरम कॉफी पिणे अनेकांचे एक सर्वसामान्य व्र...
Continue reading
बेल्जियम: जागतिक चॉकलेट राजधानी
चॉकलेट हा असा पदार्थ आहे, जो फक्त खाद्यपदार्थ नाही तर तो संवेदना, आनंद आणि संस्कृतीचा एक भाग बनला आहे. जगभरातील लोक चॉक...
Continue reading
Elon Musk : 77 लाख कोटींचा मालक, पण खिशात नगद किती?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सतत अग्रभागी असलेले नाव म्हणजे Elon Musk. त्याचा एकूण स...
Continue reading
PPF योजना – सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकारद्वारे राबवली जाते आणि तिच्यावर पूर्ण सरकारी हमी आहे. या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे सुर...
Continue reading
पुन्हा भगवं वादळ घोंघावणार? मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांन...
Continue reading
रोहित पवार यांचे मोठे विधान : अजित पवार यांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सबाबत उठला संशय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखद निधनानंतर महार...
Continue reading
विभागांनी काही दूरगामी परिणाम करणाऱ्या योजनांवर शिक्कामोर्तब केलं आहे.
महत्त्वाचे निर्णय हायलाईट्स :
मासेमारीला कृषीचा दर्जा
कंत्राटी विधी अधिकाऱ्यांच्या पगारात वाढ
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकाऱ्यांचं मानधन आता ₹50,000
कामगार संहितेचे नवे नियम तयार होणार
जलसंपदा, ग्रामविकास विभागाचे निर्णय
या निर्णयांचा परिणाम काय होणार?
मच्छीमारीस कृषीचा दर्जा दिल्याने मत्स्य व्यवसायात गुंतवणुकीस चालना
ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीस हातभार
कंत्राटी विधी अधिकाऱ्यांसाठी आर्थिक सक्षमता
कामगार कायदे अधिक स्पष्ट व आधुनिक तत्त्वांवर आधारित होणार
या निर्णयांमुळे राज्याच्या ग्रामीण, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवा वेग मिळणार आहे.
मासेमारीला कृषी क्षेत्राशी जोडल्यामुळे मच्छीमार समाजासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhawa-jomat-veteran-komat-66-dinth-600-koti-crosses/