Maha Kumbh 2025 Sangam Snan : महाकुंभात लाखो नाही तर कोट्यवधी भाविकांनी स्नान केले.
गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. `13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू झाला. शाही स्नानच नाही तर
सर्वसामान्यांनी पण स्नानासाठी एकच गर्दी केली.
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
Prayagraj Kumbh Mela Snan : 144 वर्षांनी महाकुंभ आला. या महाकुंभात पुण्य कमवण्यासाठी आणि पाप
मुक्त होण्यासाठी कोण गर्दी उसळली. या गर्दीने कोटींचे आकडे कधीच पार केले.
साधू-संतच नाही तर सेलेब्रिटी, दिग्गज, राजकीय नेते, सर्व सामान्यांनी तोबा गर्दी केली.
गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. पौष पोर्णिमेला 13 जानेवारी, 2025 रोजीपासून महाकुंभाला सुरूवात झाली.
आता 26 फेब्रुवारी रोजी, महाशिवरात्रीला अखेरचे स्नान होईल. या कुंभमेळ्यात अनेक परदेशी लोकांनी पण हजेरी लावली.
मोक्ष प्राप्तीसाठी जगातील कानाकोपऱ्यातील लोकांचे जत्थे येथे आले.
महाकुंभात विवाहित आणि अविवाहित लोकांनी कितीवेळा डुबकी मारावी याविषयीचे खास नियम आहेत.
अगोदर आखाड्यांचे शाही स्नान
महाकुंभाच्या अमृत काळात साधु, संत, नागा साधु, अघोरी आणि इतर साधु स्नान करतात.
शाही स्नानमध्ये साधु संताच्या अंघोळी नंतर इतर लोक स्नान करतात. या काळात अंघोळ केल्यास, पुण्य तर मिळतेच पण
मोक्षाचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता आहे. संगम स्नानानंतर जल अर्घ्य, फूल आणि दूध चढवले जाते.
पण विवाहित आणि अविवाहित लोकांसाठी काही नियम आहेत.
किती वेळा मारावी डुबकी?
संगम स्नान करतेवेळी कमीत कमी 5 वेळा डुबकी मारावी अशी मान्यता आहे.
याशिवाय अविवाहितांनी संगम स्नानावेळी 7 अथवा 11 वेळा डुबकी मारावी. अनेकदा लोक तीन वेळा डुबकी मारतात.
त्याचा अर्थ त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्मरण करून तीन डुबकी माराव्यात. तर पृथ्वी, जल, अग्नि, वायू,
आकाश यांचे स्मरण करत पाच वेळा डुबकी मारावी.
कुंभ स्नानाला का म्हणतात शाही स्नान?
कुंभ स्नानाविषयी अशी मान्यता आहे की, नागा साधुंना त्यांची धार्मिक निष्ठेमुळे सर्वात अगोदर स्नान करण्याचा अधिकार देण्यात येतो.
ते हत्ती, घोडे आणि रथातून राजांप्रमाणे थाटामाटात शाही स्नान करण्यास येतात. या भव्य दिव्यतेमुळेच
या स्नानाला कुंभ स्नान, राजसी, अमृत अथवा शाही स्नान म्हणतात.
Read more news here :https://ajinkyabharat.com/lahoramadhye-jan-gana-mana-pakistanamadhyay-bharatchaya-rashtriyagitacha-vidio-vairel/