Maha Kumbh 2025 Sangam Snan : महाकुंभात लाखो नाही तर कोट्यवधी भाविकांनी स्नान केले.
गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. `13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू झाला. शाही स्नानच नाही तर
सर्वसामान्यांनी पण स्नानासाठी एकच गर्दी केली.
Related News
मुंबई | प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे.
त्यांनी शिंदेंनी गुरुपौर्णिमेनिमित्त ...
Continue reading
बार्शीटाकळी /प्रतिनिधी
बार्शीटाकळी तालुक्यातील निहीदा येथील युवा शेतकरी अतुल बाळु ठाकरे वय अं.30 वर्ष रा.निहीदा यांना सर्पदंश झाल्याची
माहीती पिंजर येथील योगेश आप्पा विभुते य...
Continue reading
मुर्तीजापुर प्रतिनिधी फोटो
व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.
वर्ग पहिलीची गार्गी चंद्रशेखर खोक...
Continue reading
पातूर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेतृत्व सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे रा...
Continue reading
पातुर (प्रतिनिधी)-अकोला पोलीस दलाच्या वतीने मिशन उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक अकोला
मा. अर्चित चांडक साहेब यांच्या संकल्पनेतून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोस्टर स्पर्ध...
Continue reading
अकोट
राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक दलालांचे राजकारण बाजार समित्यांतील व्यवस्थेचा बळी ठरणारा सामान्य शेतकरी.
हे चित्र आज नवीन नाही.पण जेव्हा हा भ्रष्टाचार हजारो कोटींचा ठरतो तेव...
Continue reading
अकोला – पोस्टे खदान पोलिसांनी घरफोडीच्या ११ घटनांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली
असून एकूण १४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ जून २०२५ रोजी यज्ञ...
Continue reading
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावात हृदयद्रावक घटना घडली असून, दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले ६०
वर्षीय हरिभाऊ जाधव यांचा मृतदेह आज कोलवडजवळील नदीपात्रात आढळून आ...
Continue reading
अंबाजोगाई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक नवजात बाळ मृत घोषित केल्यानंतर दफनविधीवेळी जिवंत
असल्याचे उघड झाल्याची धक्कादायक घटना घडली ...
Continue reading
निरीक्षण अधिकारी पुरवठा बार्शीटाकळी यांचे संकल्पनेतून रास्त भाव धान्य दुकानदार नेहमी कार्डधारकांच्या रोशाला
बळी पडायचे आणि त्यामुळे त्यांना शासन स्तरावून त्रास होत होता. परंतु आ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो श...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या कावड यात्रेसाठी तयारी जोरात सुरू झाली आहे.
यावर्षी श्रावण महिना २८ जुलै...
Continue reading
Prayagraj Kumbh Mela Snan : 144 वर्षांनी महाकुंभ आला. या महाकुंभात पुण्य कमवण्यासाठी आणि पाप
मुक्त होण्यासाठी कोण गर्दी उसळली. या गर्दीने कोटींचे आकडे कधीच पार केले.
साधू-संतच नाही तर सेलेब्रिटी, दिग्गज, राजकीय नेते, सर्व सामान्यांनी तोबा गर्दी केली.
गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. पौष पोर्णिमेला 13 जानेवारी, 2025 रोजीपासून महाकुंभाला सुरूवात झाली.
आता 26 फेब्रुवारी रोजी, महाशिवरात्रीला अखेरचे स्नान होईल. या कुंभमेळ्यात अनेक परदेशी लोकांनी पण हजेरी लावली.
मोक्ष प्राप्तीसाठी जगातील कानाकोपऱ्यातील लोकांचे जत्थे येथे आले.
महाकुंभात विवाहित आणि अविवाहित लोकांनी कितीवेळा डुबकी मारावी याविषयीचे खास नियम आहेत.
अगोदर आखाड्यांचे शाही स्नान
महाकुंभाच्या अमृत काळात साधु, संत, नागा साधु, अघोरी आणि इतर साधु स्नान करतात.
शाही स्नानमध्ये साधु संताच्या अंघोळी नंतर इतर लोक स्नान करतात. या काळात अंघोळ केल्यास, पुण्य तर मिळतेच पण
मोक्षाचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता आहे. संगम स्नानानंतर जल अर्घ्य, फूल आणि दूध चढवले जाते.
पण विवाहित आणि अविवाहित लोकांसाठी काही नियम आहेत.
किती वेळा मारावी डुबकी?
संगम स्नान करतेवेळी कमीत कमी 5 वेळा डुबकी मारावी अशी मान्यता आहे.
याशिवाय अविवाहितांनी संगम स्नानावेळी 7 अथवा 11 वेळा डुबकी मारावी. अनेकदा लोक तीन वेळा डुबकी मारतात.
त्याचा अर्थ त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्मरण करून तीन डुबकी माराव्यात. तर पृथ्वी, जल, अग्नि, वायू,
आकाश यांचे स्मरण करत पाच वेळा डुबकी मारावी.
कुंभ स्नानाला का म्हणतात शाही स्नान?
कुंभ स्नानाविषयी अशी मान्यता आहे की, नागा साधुंना त्यांची धार्मिक निष्ठेमुळे सर्वात अगोदर स्नान करण्याचा अधिकार देण्यात येतो.
ते हत्ती, घोडे आणि रथातून राजांप्रमाणे थाटामाटात शाही स्नान करण्यास येतात. या भव्य दिव्यतेमुळेच
या स्नानाला कुंभ स्नान, राजसी, अमृत अथवा शाही स्नान म्हणतात.
Read more news here :https://ajinkyabharat.com/lahoramadhye-jan-gana-mana-pakistanamadhyay-bharatchaya-rashtriyagitacha-vidio-vairel/