Maha Kumbh 2025 Sangam Snan : महाकुंभात लाखो नाही तर कोट्यवधी भाविकांनी स्नान केले.
गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. `13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू झाला. शाही स्नानच नाही तर
सर्वसामान्यांनी पण स्नानासाठी एकच गर्दी केली.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
Prayagraj Kumbh Mela Snan : 144 वर्षांनी महाकुंभ आला. या महाकुंभात पुण्य कमवण्यासाठी आणि पाप
मुक्त होण्यासाठी कोण गर्दी उसळली. या गर्दीने कोटींचे आकडे कधीच पार केले.
साधू-संतच नाही तर सेलेब्रिटी, दिग्गज, राजकीय नेते, सर्व सामान्यांनी तोबा गर्दी केली.
गर्दीचे आणि अपघाताचे विक्रम झाले. पौष पोर्णिमेला 13 जानेवारी, 2025 रोजीपासून महाकुंभाला सुरूवात झाली.
आता 26 फेब्रुवारी रोजी, महाशिवरात्रीला अखेरचे स्नान होईल. या कुंभमेळ्यात अनेक परदेशी लोकांनी पण हजेरी लावली.
मोक्ष प्राप्तीसाठी जगातील कानाकोपऱ्यातील लोकांचे जत्थे येथे आले.
महाकुंभात विवाहित आणि अविवाहित लोकांनी कितीवेळा डुबकी मारावी याविषयीचे खास नियम आहेत.
अगोदर आखाड्यांचे शाही स्नान
महाकुंभाच्या अमृत काळात साधु, संत, नागा साधु, अघोरी आणि इतर साधु स्नान करतात.
शाही स्नानमध्ये साधु संताच्या अंघोळी नंतर इतर लोक स्नान करतात. या काळात अंघोळ केल्यास, पुण्य तर मिळतेच पण
मोक्षाचा मार्ग मोकळा होतो, अशी मान्यता आहे. संगम स्नानानंतर जल अर्घ्य, फूल आणि दूध चढवले जाते.
पण विवाहित आणि अविवाहित लोकांसाठी काही नियम आहेत.
किती वेळा मारावी डुबकी?
संगम स्नान करतेवेळी कमीत कमी 5 वेळा डुबकी मारावी अशी मान्यता आहे.
याशिवाय अविवाहितांनी संगम स्नानावेळी 7 अथवा 11 वेळा डुबकी मारावी. अनेकदा लोक तीन वेळा डुबकी मारतात.
त्याचा अर्थ त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्मरण करून तीन डुबकी माराव्यात. तर पृथ्वी, जल, अग्नि, वायू,
आकाश यांचे स्मरण करत पाच वेळा डुबकी मारावी.
कुंभ स्नानाला का म्हणतात शाही स्नान?
कुंभ स्नानाविषयी अशी मान्यता आहे की, नागा साधुंना त्यांची धार्मिक निष्ठेमुळे सर्वात अगोदर स्नान करण्याचा अधिकार देण्यात येतो.
ते हत्ती, घोडे आणि रथातून राजांप्रमाणे थाटामाटात शाही स्नान करण्यास येतात. या भव्य दिव्यतेमुळेच
या स्नानाला कुंभ स्नान, राजसी, अमृत अथवा शाही स्नान म्हणतात.
Read more news here :https://ajinkyabharat.com/lahoramadhye-jan-gana-mana-pakistanamadhyay-bharatchaya-rashtriyagitacha-vidio-vairel/