देशात सध्या निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी
२५ वर्षे किमान वयोमर्यादेची अट आहे.
ती वयोमर्यादा कमी करून २१ वर्षे इतकी करण्यात यावी,
Related News
रोहित पवार यांचे मोठे विधान : अजित पवार यांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सबाबत उठला संशय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखद निधनानंतर महार...
Continue reading
स्मॉल-कॅप आयटी कंपनी केल्टन टेक सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी, गुंतवणूकदारांचे उत्साहाचे क्षण
Continue reading
‘Anupamaa’ February 17 Update: मीता राजा आणि परीला सांगते की आता कुटुंब सुरू करा; अनुपमा राही-प्रीमच्या निर्णयावर ठाम
टीव्ही मालिकेतील रसिक प्रेक्षकांसाठी
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : घरात शिस्तीचा बोजवारा, बिग बॉसचा मोठा निर्णय; राखी सावंतकडे सोपवली घराची धुरा
Bigg Boss Marathi 6 च्या घरात दिवसेंदि...
Continue reading
मधुमेही रुग्णांसाठी फळांचे सेवन: कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत? तज्ज्ञांचे सल्ले
मधुमेह ही आजारांची एक अशी स्थिती आहे, जी सुरुवातीला लक्षणरहित राहू...
Continue reading
India AI Summit 2026: Swiggy आणि Zeptoच्या सुविधांसह भारत मंडपममध्ये ऐतिहासिक AI मेळावा
India AI Impact Summit 2026 (16–20 फेब्रुव...
Continue reading
रिकव्हरी एजंटचे गैरवर्तन आणि गुंडगिरी : RBI ने आणले नवे नियम
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : कर्ज वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या अमानुष...
Continue reading
The Biggest Claim About the Existence of Aliens ? बराक ओबामांचे खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले माजी राष्ट्राध्यक्ष?
Aliens म्हणजेच परग्रही जीवसृष्ट...
Continue reading
मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम : डोकेदुखीपासून मानसिक थकव्यापर्यंत, आयुर्वेद काय सांगतो?
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. काम, शि...
Continue reading
अशी मागणी आपचे खासदार राघव चड्ढा यांनी गुरूवारी केली.
राज्यसभेत शून्य प्रहरावेळी चड्ढा यांनी संबंधित मुद्दा उपस्थित केला.
देशातील नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे इतके आहे.
भारत जगातील सर्वांत तरूण देशांपैकी एक आहे,
याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील ६५ टक्के नागरिक ३५ वर्षांपेक्षा
कमी वयाचे आहेत. ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे वयोमान २५ वर्षांपेक्षा कमी आहे.
देशात पहिल्या लोकसभेत निवडून गेलेले २९ टक्के सदस्य ४० वर्षांपेक्षा
कमी वयाचे होते. मात्र, मागील लोकसभेतील केवळ १२ टक्के खासदार
त्या वयोगटातील होते. आपला तरूण देश ज्येष्ठ राजकारणी असलेला आहे.
आपण तरूण राजकारण्यांचा तरूण देश बनण्याची आकांक्षा बाळगायला हवी.
आपल्या देशात राजकारणाला बॅड प्रोफेशन मानले जाते.
मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाऊंटंट बनावे असे पालकांना वाटते.
मुलांनी राजकारणी बनावे असे कुणालाच वाटत नाही.
राजकारणात सक्रिय होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.