सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद
त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर
आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार अक्षरशः पाण्याखाली
गेले आहेत. यानंतर केंद्र सरकरकडून त्रिपुरासाठी मदतीचा हात पुढे
करण्यात आला. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र
ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी
कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या
राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी
रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये पावसाने सर्व
विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी
शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर आणि
भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी
मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि पिकांचे नुकसान झाले झाले.
सुमारे 15,000 रुपये प्रत्येकाला देण्याची मागणी केली होती.
त्रिपुरा प्रदेश काँग्रेसने सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत
पूरग्रस्तांना पुरेशी मदत देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप
विरोधकांनी केला. यासाठीत्यांनी रॅलीचे आयोजन केले होते.
यामध्ये शेतकरी, मत्स्यपालन मालक आणि भूस्खलन आणि
पुरामुळे जीवन गमावलेल्या इतर कामगार वर्गाच्या लोकांना योग्य
नुकसान भरपाईची मागणी केली होती. आंदोलकांनी राज्य आणि
केंद्र सरकारचा निषेध केला. विरोधकांच्या या तीव्र विरोधानंतर
त्रिपुरा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्रिपुराचे
मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली.
माणिक साहा यांनी सांगितले की, राज्याला पूराच्या संकटातून
बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी 25
कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ऑगस्टमधील विनाशकारी
पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरासाठी
केंद्राने एक दिवसापूर्वी 675 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar/