सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद
त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर
आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार अक्षरशः पाण्याखाली
गेले आहेत. यानंतर केंद्र सरकरकडून त्रिपुरासाठी मदतीचा हात पुढे
करण्यात आला. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद
निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र
ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी
कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या
राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी
रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये पावसाने सर्व
विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी
शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर आणि
भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी
मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि पिकांचे नुकसान झाले झाले.
सुमारे 15,000 रुपये प्रत्येकाला देण्याची मागणी केली होती.
त्रिपुरा प्रदेश काँग्रेसने सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत
पूरग्रस्तांना पुरेशी मदत देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप
विरोधकांनी केला. यासाठीत्यांनी रॅलीचे आयोजन केले होते.
यामध्ये शेतकरी, मत्स्यपालन मालक आणि भूस्खलन आणि
पुरामुळे जीवन गमावलेल्या इतर कामगार वर्गाच्या लोकांना योग्य
नुकसान भरपाईची मागणी केली होती. आंदोलकांनी राज्य आणि
केंद्र सरकारचा निषेध केला. विरोधकांच्या या तीव्र विरोधानंतर
त्रिपुरा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्रिपुराचे
मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली.
माणिक साहा यांनी सांगितले की, राज्याला पूराच्या संकटातून
बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी 25
कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ऑगस्टमधील विनाशकारी
पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरासाठी
केंद्राने एक दिवसापूर्वी 675 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar/