जनतेचा दाखला देत शरद पवारांचं भाष्य,
मोदीही फसवणूक करत असल्याचा दावा
राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून गदारोळ सुरू आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर
अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे.
या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)
अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही.
प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून
एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा
प्रयत्न यातून दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे
या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.
पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अ
शी चर्चा नागरिकांमध्ये आहे त्याचा काही ना काही परिणाम होईल
असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
सरकारच्या या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत.
एखादं दुसरा हफ्ता देऊन लोकांना
आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही शरद पवार पुढे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/4-days-solapur-pune-railway-train-canceled/