अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
हे आंदोलन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर पार पडले.
या आंदोलनाचा थेट परिणाम पीक नुकसानीच्या सर्वेक्षणावर झाला असून,
खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर कृषी सहायकांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.
संघटनेचे म्हणणे आहे की, मागील बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी मागण्या मान्य केल्या होत्या, मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
-
कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती
-
पदनाम बदलून “सहाय्यक कृषी अधिकारी” करणे
-
कामकाज डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे लॅपटॉपची सुविधा
-
पदोन्नतीतील अडथळे दूर करणे
-
इतर विविध सेवा आणि सवलतींची अंमलबजावणी
संघटनेने स्पष्ट केलं आहे की, मागण्या मान्य करूनही त्यांची पूर्तता केली जात नसेल,
तर पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या कृषी
सहाय्यकांचा असाच उद्रेक पुन्हा होऊ नये, यासाठी शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gaagavamadhye-urshun-patiranya-zarinwar-halla/