अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
हे आंदोलन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर पार पडले.
या आंदोलनाचा थेट परिणाम पीक नुकसानीच्या सर्वेक्षणावर झाला असून,
खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर कृषी सहायकांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.
संघटनेचे म्हणणे आहे की, मागील बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी मागण्या मान्य केल्या होत्या, मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती
पदनाम बदलून “सहाय्यक कृषी अधिकारी” करणे
कामकाज डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे लॅपटॉपची सुविधा
पदोन्नतीतील अडथळे दूर करणे
इतर विविध सेवा आणि सवलतींची अंमलबजावणी
संघटनेने स्पष्ट केलं आहे की, मागण्या मान्य करूनही त्यांची पूर्तता केली जात नसेल,
तर पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या कृषी
सहाय्यकांचा असाच उद्रेक पुन्हा होऊ नये, यासाठी शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gaagavamadhye-urshun-patiranya-zarinwar-halla/