कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आंबा आणि कुंडलिका नद्यांचाही जलपातळी वाढली असून प्रशासन सतर्क आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
अकोला- शेजारच्या शेतकऱ्याने तणनाशक फवरल्याने सोयाबीन पीक नष्ट; दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
2021 ची आठवण करणारी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी बचाव पथके तयार ठेवण्यात आली असून,
महाड परिसरात बोटींची तयारी ठेवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या सूचनेनुसार पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन:
– अनावश्यक प्रवास टाळावा
– अधिकृत सूचनांचं पालन करावं
– अफवांपासून दूर राहावं
सावित्रीसह कोकणातील नद्या धोक्याच्या रेषेजवळ पोहोचल्या असून पावसाची तीव्रता वाढल्यास
महाड आणि रत्नागिरी परिसरात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सावध राहावे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gaganveer-shubhanshu-shukla-yanchi-prithvavar-yashasvi-punargaman-18-days/