Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची
मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना किसान क्रेडिट कार्डवरुन दिल्या जाणाऱ्या कर्जाची
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना
अर्थसहाय्य करण्यासाठी सुरु करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये किसान क्रेडिट
कार्डवरुन होणाऱ्या वित्तपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भतील माहिती समोर आली आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरु करण्यात आली होती. वेळोवेळी या योजनेत बदल करण्यात आले आहेत.
आता निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात कर्जमर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती.
आता केसीसी मिळणारं कर्ज 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देशभरात 7 कोटी 72 लाखांपेक्षा अधिक आहे.
या शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात होणाऱ्या वित्त पुरवठ्यात वाढ झाली आहे. मार्च 2014 मध्ये केसीसीवर
4.26 लाख कोटींच्या कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं. तर, डिसेंबर 2024
पर्यंत ही रक्कम 10.05 लाख कोटींवर पोहोचली आहे.
किसान क्रेडिट कार्ड द्वारे बँकांकडून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरानं वित्त पुरवठा केला जातो.
यामध्ये बियाणं खरेदी, औषध खरेदी याच्यासह पिकाच्या काढणीवेळी लागणारं भांडवल उपलब्ध करुन
देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. 2019 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या
आतापर्यंत शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्डवरुन 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज 7 टक्क्यांनी दिलं जायचं.
आता याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कर्ज परतफेड केल्यास
3 टक्के व्याज माफ केलं जातं. म्हणजेच शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के व्याजानं पैसे उपलब्ध होतात.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवरुन जुन्या नियमांप्रमाणं 1.60 लाख रुपयांपर्यंतची रक्कम विनातारण दिलं जातं.
शेतकऱ्यांना कमी त्रासात वित्त पुरवठा उपलब्ध होण्यासाठी केसीसी फायदेशीर ठरणार आहे.
केंद्र सरकारनं 2025-26 मध्ये कृषी क्षेत्रासाठी 127290 कोटींची तरतूद केली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि योग्य वेळेत परतफेड केली, अशांना फायदा होईल. किसान क्रेडिट कार्डच्या एकूण
सदस्यांच्या 10 टक्के म्हणजेच जवळपास 80 लाख सदस्यांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल.
Read more news here : https://ajinkyabharat.com/champions-trophy-2025-pakistan-semifanla-pohochala-afghanistan-madatila-avka-paus/