सिंचन विहिरीचे ३० प्रस्ताव प्रलंबित प्रकरण
पातुर तालुका प्रतिनिधी पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री ग्राम पंचायत मार्फत दीड वर्षांपूर्वी ३०
सिंचन विहिरीचे प्रस्ताव पातुर पंचायत समितीमध्ये प्रलंबित असल्या प्रकरणी सरपंच जहूर खान ,
व लाभार्थी शेख तन्वीर , मो. निसार,शेख युसुफ, नूर खान यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेऊन
Related News
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
पुण्यातील इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शैलेश पवार
यांच्यावर महिलेचा छळ आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने...
Continue reading
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारतीय संघात मोठे बदल अपेक्षित आहेत.
रोहितच्या ओपनिंग जागेसाठी युवा फलंदाज साई सुदर्शनचं नाव चर्चेत आहे.
सुदर्श...
Continue reading
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
याचिका दाखल केली होती. अखेर ती याचिका उच्च न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी स्वीकारली आहे.
त्या याचिकेवरून उच्च न्यायालय लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांना नोटीस पाठवून जबाब मागविणार आहे.
लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी खेट्री येथे ग्रामसभा आयोजित करून ३० लाभार्थ्यांची यादी तयार करून
पातुर पंचायत समिती मध्ये सादर करण्यात आली होती. परंतु पंचायत समितीचे कार्यक्रम अधिकारी रितेश
सोनोने यांनी पैशाची मागणी केली, पैशाची मागणी पूर्ण न केल्याने दीड वर्षापासून सादर केलेले ३० सिंचन
विहिरीचे प्रस्ताव प्रशासकीय व तांत्रिक मंजुरातसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याबाबत खेट्रीच्या सरपंचसह ग्रामस्थांनी थेट
नागपूर उच्च न्यायालय धाव घेऊन याचीका दाखल केली असून, ती याचिका न्यायालयाने स्वीकारली असून,
त्या याचिकेवरून लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यावर काय कारवाई होते.
याकडे खेट्री वासियांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
पातुर प. स. चे कार्यक्रम अधिकारी रितेश सोनोने यांनी विहिरीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतासाठी पैशाची मागणी केली
,पैशाची मागणी पूर्ण न केल्याने दीड वर्षापासून हेतूपरस्पर ३० सिंचन विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले,
त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ती याचिका न्यायालयाने २०
फेब्रुवारी रोजी स्वीकारली असून, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
जहूर खान सरपंच खेट्री
बॉक्स
हक्काच्या लाभासाठी ग्रामस्थांची न्यायालयात धाव
सिंचन विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सरपंचाने ग्रामसभा घेतली, प्रस्ताव घेऊन पंचायत समितीमध्ये सादर केले,
परंतु पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने दीड वर्षापासून ३० विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने सरपंचसह
सग्रामस्थांना न्यायासाठी न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे लाभ घेण्यासाठी आर्थिक पैशाची उधळपट्टी होणार असल्याचे निश्चित आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/sunita-williams-9-mahinyandasun-antaraat-adkalelya-sunita-vilayamscha-pagar-kiti/