Khalistani : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कार अडवण्याचा प्रयत्न झाला आहे.
तिरंगा झेंडा फाडण्यात आला. खलिस्तान समर्थकांनी हे चिथावणीखोर कृत्य केलं आहे.
एस. जयशंकर यांनी एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या POK बद्दल मोठ वक्तव्य केलं आहे.
Related News
पत्रकारितेचा मुखवटा वापरून ठेकेदारीत दबावतंत्राचा वापर
अकोट : अकोट नगरपालिकेच्या शासकीय कामांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदारांचा प्रचंड प्रभाव वा...
Continue reading
रामापुर, बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज : खरीपात झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर हरभरा हा आशेचा किरण
खरीपातील आपत्तीमय हंगामानंतर नवी आशा
अकोट तालुक्यातील सातपुड्...
Continue reading
फराह खान थक्क! डायना पेंटी राहते 100 वर्ष जुन्या घरात; म्हणाली – “हे मुंबईत आहे, विश्वास बसत नाही!”
फराह खान आणि तिचा स्टार कुक दिलीप पुन्हा एकदा चर्चेत
Continue reading
Bigg Boss 19 : “माझ्या बहिणीसोबत का झोपेन…” बाहेर आल्यानंतर सलमान खान आणि बिग बॉसवर भडकला बसीर अली! संपूर्ण प्रकरण वाचा
‘बिग बॉस 19’ पुन्हा वादांच्या भोवऱ्यात
बॉलिवूड अभिनेता
Continue reading
कोंडा दूर करण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी तेलात ‘या’ ५ नैसर्गिक गोष्टी मिक्स करा
केस गळणे आणि कोंड्याची वाढती समस्या
आजच्या काळात केस गळणे आणि कोंड...
Continue reading
शिल्पा शेट्टीचा बास्टियन रेस्टॉरंट : १.५ लाखांची वाइन, ९२० रुपयांची चहा आणि लक्झरी जगाचा अनुभव
बॉलिवूडपासून बिझनेसपर्यंतचा प्रवास
बॉलिवूड अभिनेत्री शिल्प...
Continue reading
Tata Trustsमध्ये सत्तासंघर्ष उफाळला: मेहली मिस्त्री यांना बोर्डवरून हटवण्याचा निर्णय
नवी दिल्ली – टाटा समूहाच्या अंतर्गत सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Continue reading
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE अपडेट्स : Sensex दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरला, तरीही ३०० अंकांनी घसरला; Nifty २५,९५० जवळ
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE ...
Continue reading
सतीश शाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावनिक क्षण : अल्झायमरशी झुंजणाऱ्या पत्नीने सोनू निगमसोबत गायले ‘तेरे मेरे सपने’, रुपाली गांगुलीने पापांना folded hands करून केली विनंती
मुंबई : ...
Continue reading
Naxalism अस्त: का आत्मसमर्पण करतायत नक्षलवादी? आंदोलनाची पकड का सुटतेय?
भारतामध्ये Naxalism प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कधी देशातील सर्वात म...
Continue reading
पूजा, फोटो आणि शेवटचा मदतीचा कॉल: मृत डॉक्टरच्या फोनमधून उघड झाले धक्कादायक तपशील
साताऱ्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची धक्कादायक माह...
Continue reading
जागतिक अर्थव्यवस्थेतील संदेश : स्थिरता की नवा धोका?
पृष्ठभूमी आणि प्रमुख तथ्ये
Amazon ने सध्या आपल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ...
Continue reading
त्यावरुन भारताचा पुढचा उद्देश काय आहे? ते स्पष्ट होतं.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे चॅथम हाऊस थिंक टँकच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या कारच्या दिशेने निघाले,
त्यावेळी आधीपासूनच तिथे विरोध करणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी त्यांना पाहून घोषणाबाजी सुरु केली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहादिवसीय ब्रिटन
आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर आहेत. लंडनमध्ये ते चॅथम हाऊस थिंक टँकच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
तिथे ते भारताचा उदय आणि विश्व भूमिका या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
या दरम्यान ते काश्मीरपासून रेसिप्रोकल टॅरिफ आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबद्दल बोलले.
हा कार्यक्रम संपवून ते इमारतीच्या बाहेर आले. त्यावेळी आधीपासूनच तिथे खलिस्तान समर्थकांची घोषणाबाजी सुरु होती.
त्यांच्या हातात खलिस्तानी झेंडे होते. जयशंकर जसे आपल्या कारच्या दिशेने पुढे गेले,
एका खिलस्तानी समर्थकाने पळत जाऊन त्यांच्या कारचा मार्ग अडवला. त्या खलिस्तान्याने भारताचा तिरंगा झेंडा फाडला.
त्यावेळी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्या खलिस्तान समर्थकाला हटवलं.
द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहादिवसीय ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर आहेत.
सर्वप्रथम ते लंडनला गेले. तिथे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर आणि परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी यांची भेट घेतली.
“पाकिस्तानने भारताचा भाग POK चोरला आहे. आता तो परत मिळवण्याची प्रतिक्षा आहे.
तो हिस्सा भारताकडे परत येताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्णपणे शांतता स्थापित होईल” असं मोठं विधान परराष्ट्र मंत्री एस.
जयशंकर यांनी लंडनच्या चॅथम हाऊस थिंक टँकच्या कार्यक्रमात केलं.
काश्मीरच समाधान तीन टप्प्यात
या कार्यक्रमात एका व्यक्तीने त्यांना काश्मीरच्या समाधानाबद्दल प्रश्न विचारला.
त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “काश्मीरमध्ये शांतता बहाल करण्याची प्रक्रिया तीन टप्प्यात अमलात आणली.
सर्वात आधी आर्टिकल 370 हटवलं हे पहिलं पाऊल होतं. दुसरं पाऊल हे आर्थिक विकासासह सामाजिक
न्याय बहाल करण्याचं होतं आणि तिसरं पाऊल हे चांगल्या मतदानाच्या टक्केवारीसह मतदानाच होतं”
Read more news here :
https://ajinkyabharat.com/mundenthya-jagi-beed-jilhiyati-aamdaralach-minister-maratha-amadarachi-laganar-varni-or-navachi-discussion/