अकोला (प्रतिनिधी): इयत्ता दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील
कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया जोमात सुरू झाली आहे.
१९ मेपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
जिल्ह्यातील २६४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण ३१ हजार ९०२ जागा उपलब्ध असून,
यंदा २५ हजार ७७० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी २२ हजार ६४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल विज्ञान (सायन्स) आणि वाणिज्य (कॉमर्स)
शाखांकडे दिसून येत असून, कला शाखेच्या तुलनेत या शाखांना अधिक पसंती मिळत आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे.
त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अधिक सोयीचा अनुभव येत असून,
अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी विशेष मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidhi-ghirtya-ghalanya-vimanacha-ulagada/