किन्हीराजा | प्रतिनिधी
किन्हीराजा येथील शेतकरी आणि माजी सरपंच वैजनाथ आप्पा वसंत गोंडाळ यांच्या
शेतात घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३ जनावरांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
गोंडाळ यांच्या शेतातून सोनल प्रकल्पावर जाणारी विद्युत वाहिनी गेली आहे.
या वाहिनीतील एक जिवंत वायर तुटून जमिनीवर पडली, आणि त्याचवेळी जनावरे शेतात
चराईसाठी असताना या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तिन्ही जनावरे जागीच ठार झाली.
या घटनेत मृत्युमुखी पडलेली जनावरे अशी – १ म्हैस, १ गाय आणि १ बैल, ज्यांचे एकूण अंदाजे
२ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,
अशी माहिती तलाठी एन. व्ही. अंबुलकर यांनी पंचनाम्यातून दिली आहे.
स्थानिकांकडून महावितरणवर संताप
या घटनेमुळे गावकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या
हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, विद्युत विभागाने वारंवार तक्रार करूनही
जुनी आणि खराब वायर बदलण्यात दिरंगाई केली, असा आरोप करण्यात येत आहे.
शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
वैजनाथ गोंडाळ यांचं शेती आणि दुग्धव्यवसायावर मोठं आर्थिक अवलंबित्व असून,
या घटनेने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
प्रशासनाकडून त्वरित आर्थिक मदतीची मागणी होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vaishakh-pornemechaya-lakhkkat-katapurna-sanctuary-cross/