मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे.
Related News
बाळासाहेब Thackerayचे स्वप्न पूर्ण होणार? उद्धव-राज Thackeray यांची युती निश्चित, संजय राऊत यांनी केली मोठी घोषणा
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय वर्तुळात च...
Continue reading
Uddhav–Raj Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव–राज एकत्र? जागा वाटपाचा तिढा सुटला, आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
Mumbai महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंची मोठी राजकीय खेळी
Continue reading
आजपासून महापालिका रणसंग्रामाला सुरुवात. कोण कोण अर्ज भरणार? तुमच्या प्रभागातील स्थिती काय?
Mumbaiसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला
Continue reading
Hibiscus: हृदयासाठी औषधी फुलाचे चमत्कारी फायदे
Hibiscus : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयाचे आरोग्य राखणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. हृदयवि...
Continue reading
loan मधून मुक्त होण्याचे तीन अनमोल ट्रिक्स: कोणीही सांगणार नाहीत, वाचा सविस्तर!
आजच्या आर्थिक युगात, व्यक्ती आणि कुटुंब यांना गरज पडल्यास बँकेचे loan कि...
Continue reading
Year Ender 2025 : ‘या’ 3 राशींचं नशीब फळफळणार! लक्ष्मी नारायण योगाने जीवनात येणार भरभराट
Year 2025 अनेक घटनांनी भरलेले वर्ष ठरले आहे. या वर्षात ...
Continue reading
मोठी बातमी : संतोष देशमुख हत्या प्रकरणात Valmik Karadला मोठा धक्का, हायकोर्टाने जामीन फेटाळला
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य ...
Continue reading
Maharashtra पुन्हा गारठणार; 8 जिल्ह्यांत थंडीची लाट, प्रदूषणाचीही चिंता – हवामान विभागाचा इशारा
Maharashtra हिवाळ्याचा प्रभाव पुन्हा एकदा तीव्र हो...
Continue reading
Maharashtra नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2025 निकाल : नेत्यांची प्रतिष्ठा, मुलगा-बायको-शिलेदारांची लढत आणि टेन्शन
Maharashtra तील नगर परिषद आण...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
BMC Election 2026: महाविकास आघाडी फुटली, काँग्रेस स्वबळावर लढणार, Mumbai त राजकीय रंगत वाढली
Mumbai महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकीय वाता...
Continue reading
ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख
प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे
की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते.
यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत.
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले असता
जरांगे पाटील म्हणाले की, मी २० तारखेला उपोषणाला बसतोय,
त्या दिवशी मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची ते ठरवले जाईल.
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या दिवशी बैठकीला एकत्र येईल
आणि त्याच दिवशी मराठा समाजाला विचारून मी ठरवणार आहे की,
२८८ निवडून आणायचे की पाडायचे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-new-vikram/