मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे
असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
ते लढतीलही अशी अपेक्षा असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख
प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 20 जुलैनंतर 288 जागांवरील उमेदवार पाडायचे
की निवडून आणायचे हे ठरवू असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले होते.
यावर आंबेडकरांनी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत.
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले असता
जरांगे पाटील म्हणाले की, मी २० तारखेला उपोषणाला बसतोय,
त्या दिवशी मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची ते ठरवले जाईल.
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या दिवशी बैठकीला एकत्र येईल
आणि त्याच दिवशी मराठा समाजाला विचारून मी ठरवणार आहे की,
२८८ निवडून आणायचे की पाडायचे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-new-vikram/