मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्यावर टीका करताना भाजपला मोठा इशारा दिला.
“वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”, असं
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. “अजून काही ठरले
नाही. इच्छुक वाढले आहेत. चर्चा केली. आपल्याला 95 टक्के
समाजकरण आणि 5 टक्के राजकारण करायचे आहे.
उमेदवारबद्दल चर्चा झाली. आपला बाप ( समाज ) 20 तारखेला
येणार आहे, आणि तो बाप निर्णय घेणार आहे. शेती, आरक्षण,
दलित मुस्लिम, गोरगरीब ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी
सर्वांचे मते जाणून घेतली. उद्या कोणीही बोलु नये की, आम्हाला
मते मांडू दिली नाहीत. आजपर्यंत 1800 उमेदवारी अर्ज आले
आहेत, आणि आज पुन्हा काही अर्ज आले आहेत”, असं मनोज
जरांगे यांनी सांगितलं. ही लाट देवेंद्र फडणीस यांचा कार्यक्रम
लावणार आहे. या मनस्थितीमध्ये फडणवीस यांनी जायला भाग
पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांची मुडदे फडवणीस
यांनी पाडली. देशातील सर्वात डागी माणूस, आणि देशात पहिला
आहे. न्यायाची अपेक्षा फडवणीस यांच्याकडून होती, पण त्यांनी
विष आमच्या नारड्यात ओतले. फडवणीस यांनी जाताना खुन्नस
दिली आणि मला मराठ्यांशी काही देणेघेणे नाही हे दाखवले.
धनगर आरक्षणचा निर्णय फडवणीस यांनी घेतला आणि त्यांनी रद्द
केला. वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार”,
असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/congress-candidates-ravindra-chavan-for-nanded-lok-sabha-elections/