जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
बाळापूर नगर परिषद जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा नेमका अर्थ काय? सदस्यत्व पुन्हा बहाल झाले का...
Continue reading
CJP आंदोलनावर कंगना रणौतचा जोरदार हल्ला; "सरकार कसं चालवायचं हा आमचा अधिकार"
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत रा...
Continue reading
मोठी बातमी! CJPच्या संसद मोर्चामुळे दिल्ली मेट्रोवर परिणाम; राजीव चौकसह 5 स्थानके तात्पुरती बंद
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या 'संसद चलो' मो...
Continue reading
CJP Parliament March : दिल्लीत संसद मार्चदरम्यान तणाव; जे. पी. नड्डा यांची CJP शिष्टमंडळासोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या सरकारसमोर
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (
Continue reading
दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान CJP संस्थापक अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. संसद परिसरात तणाव, लाठीमार, नड्डा-शहा बैठका आण...
Continue reading
बंगळुरूमधील तिहेरी हत्याकांडात आरोपीने अनेक महिने AI चॅटबॉटचा वापर करून हत्येची योजना आखल्याचा तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी डिजिटल चॅट...
Continue reading
CJP Protest : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह या तीन प्रमुख मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; नेमक्या मागण्या काय?
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्य...
Continue reading
CJP Protest : मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांनी सोडलं उपोषण; CJP शिष्टमंडळ जे.पी. नड्डा यांच्या भेटीला
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या...
Continue reading
त्रिपुराचे डीजीपी अनुराग धनखड यांचा अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात संशयास्पद मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. नेमके काय...
Continue reading
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा तणाव, मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी; पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण
मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या प...
Continue reading
CJP Protest : संसद भवनाबाहेर तणाव शिगेला! आंदोलकांचा मार्च संसद परिसरात; मुख्य प्रवेशद्वार बंद, अश्रुधुराचा वापर, सरकारकडून चर्चेचे प्रयत्न
नीट (NEET)...
Continue reading
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/