जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
पंजाबच्या राजकारणात शुक्रवारी मोठी खळबळ उडाली, जेव्हा राज्यातील मंत्री संजीव अरोरा यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी Enforcement Directorate
Continue reading
पश्चिम बंगालच्या राजकारणात एक ऐतिहासिक आणि धक्कादायक वळण आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) 206 जागांवर व...
Continue reading
Assam Exit Poll 2026 : आसाममध्ये पुन्हा भाजपाची सत्ता? एक्झिट पोलचे संकेत काय सांगतात?
देशभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला
Assam Exit Poll ...
Continue reading
अकोल्यात भोंदूबाबाचा अंधश्रद्धेचा काळा बाजार उघड; पोही गावात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यातील पोही गावातून अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या एक...
Continue reading
अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल...
Continue reading
अकोला शहरात आज वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्व शाखेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात एक भव्य आणि आक्रमक घागर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा सकाळी 11:30 वाजता गांधी जवाहर प...
Continue reading
आज अकोल्यात बुवाबाजीविरोधी परिषद; प्रा. श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान ठरणार आकर्षण
अकोला शहरात अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले अस...
Continue reading
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/