जामठी बु.:स्थानिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी मुर्तींची
प्राणप्रतिष्ठा होऊन जवळपास दिडशे वर्ष झालीत.
तेंव्हापासून आषाढी उत्सव आणि दहीहंडीची परंपरा जामठी बु. या गावात चालु आहे.
Related News
Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी उसळी; १० ग्रॅमसाठी विक्रमी भाव, ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष...
Continue reading
अमेरिकेत इंधनदरांची भडक वाढ; इराण–अमेरिका संघर्षाचा जगभर परिणाम
मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून अमेरिकेने इराणविरोधात उघड लढाईची भूमिका...
Continue reading
सीडीआर लीक प्रकरणाची चौकशी होणार; अशोक खरात प्रकरणावर फडणवीसांची मोठी घोषणा
अशोक खरात प्रकरण सध्या राज्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरत असताना, या प्रक...
Continue reading
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्याल? रोपे सुकू नयेत यासाठी खास टिप्स
तुळस ही फक्त एक झाड नाही, तर हिंदू धर्मात तिचा धार्मिक आणि औषधी महत्त्वाचा मोठा सहभाग...
Continue reading
अकोला, दि. ३० : बार्शीटाकळी नजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका
Continue reading
उन्हाळ्यात टरबूज खाण्यापूर्वी हळूच मीठ टाकल्यास मिळतात अशा 5 जबरदस्त फायदे
उन्हाळा सुरू होताच टरबूज हा सगळ्यांच्या जेवणात, ताज्या फळांमध्ये आणि स्नॅक ...
Continue reading
अशोक खरातला मोठा दणका! पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट चर्चेत
नाशिकचा स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ अशोक खरात यांच्या अडचणी दि...
Continue reading
अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘
Continue reading
अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यकअकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमा...
Continue reading
SS राजामौलींनी दिली ‘Dhurandhar: The Revenge’साठी उच्च स्तरीय प्रशंसा; रणवीर सिंगच्या अभिनयाला ‘मास्टरक्लास’ ठरवले
भारतीय सिनेसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘
Continue reading
एकादशीनिमित्त सकाळी दरवर्षीप्रमाणेच तिर्थकलश स्थापन करण्यात आला.
या प्रसंगी पुजारी वासुदेव गावंडे, ह भ प गजानन उमाळे,
सौ. उमाळे, पुरुषोत्तम महाराज बोळे, साहेबराव बोळे,
शंकर दाते, डिगांबर चतुरकर, गंगाबाई वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर दिवसभर विविध भजनीमंडळांचे भजनांचे कार्यक्रम झालेत.
ह भ प रमेशराव श्रीराव यांचे तर्फे दर्शनार्थींना दिवसभर चहा व फराळ देण्यात आला.
दुपारी 3 ते 4 ह भ प पुरुषोत्तम महाराज बोळे यांचे प्रवचन झाले.
सायंकाळी सहा ते आठ हरिपाठाचा कार्यक्रम झाला.
रात्री 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 22 ला दुपारी 4 वा. गावातून ‘श्री ‘च्या पालखीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
गोपाळपुरीवर पुजा, आरती करून दहीहंडी फोडण्यात आली.
पुन्हा मंदिरात जागेवर मिरवणूक आल्यानंतर आरती करुन दहहंडी फोडण्यात आली.
त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
दिनांक 23 ला ह भ प वासुदेव गावंडे यांचे मार्गदर्शनात प्रक्षाळ पुजा करण्यात येऊन समारोप करण्यात आला.
Read also: https://ajinkyabharat.com/lives-of-passengers-saved-due-to-alertness-of-bus-driver/