राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद वार्ता दिली आहे.
गेल्या दहा वर्षातील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विधानसभेत बोलताना नदीजोड प्रकल्प, दुष्काळ, कोयनेच पाणी ते शेतकऱ्यांना मोफत
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
वीज या मुद्द्यावर फडणवीसांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती
घेतल्याचं फडणवीसांनी म्हंटलं आहे. तर मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा
१. मराठवाडा, महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी काम सुरू.
२. कोयनातून वाहून जाणार पाणी कोकणात वापरण्यासाठी अभ्यास सुरू.
३. जलयुक्त शिवार-२ ला मान्यता तसेच नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली.
४. सिंचनाच्या १६० प्रकल्पांना मान्यता दिली
५. ५४ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रकल्प अहवाल
६. २१ नवी धरण बांधणार आणि सहा धरणांची उंची वाढवणार तसेच ४२६ किलोमीटरचे कालवे मंजूर.
७. सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल तसेच खरेदीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्याचा प्रस्ताव दिला.
८. ५६२ केंद्रांवर ११ लाख २१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी.
९. हमीभावान तुरी खरेदी, ७ हजार ५५० रुपये हमीभाव दिला
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला जाईल
आणि मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojnemuye-wuddha-artist-milalam-nahi-sanjay-raut-yancha-gaupyasta/