राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद वार्ता दिली आहे.
गेल्या दहा वर्षातील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात मिळाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विधानसभेत बोलताना नदीजोड प्रकल्प, दुष्काळ, कोयनेच पाणी ते शेतकऱ्यांना मोफत
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
वीज या मुद्द्यावर फडणवीसांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती
घेतल्याचं फडणवीसांनी म्हंटलं आहे. तर मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
फडणवीसांच्या महत्त्वाच्या घोषणा
१. मराठवाडा, महाराष्ट्रातील इतर भागातील दुष्काळ दूर करण्यासाठी काम सुरू.
२. कोयनातून वाहून जाणार पाणी कोकणात वापरण्यासाठी अभ्यास सुरू.
३. जलयुक्त शिवार-२ ला मान्यता तसेच नदीजोड प्रकल्पाला मान्यता दिली.
४. सिंचनाच्या १६० प्रकल्पांना मान्यता दिली
५. ५४ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रकल्प अहवाल
६. २१ नवी धरण बांधणार आणि सहा धरणांची उंची वाढवणार तसेच ४२६ किलोमीटरचे कालवे मंजूर.
७. सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल तसेच खरेदीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्याचा प्रस्ताव दिला.
८. ५६२ केंद्रांवर ११ लाख २१ हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी.
९. हमीभावान तुरी खरेदी, ७ हजार ५५० रुपये हमीभाव दिला
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला जाईल
आणि मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी निविदा काढली जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/ladki-bahin-yojnemuye-wuddha-artist-milalam-nahi-sanjay-raut-yancha-gaupyasta/