दोषींवर कारवाई करण्याची मागणी
संपूर्ण भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये
Related News
Pune, April 6, 2026 – पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात भोंदू ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण...
Continue reading
MTV Splitsvilla 16 Episode 39 LIVE: आयडियल मॅचचा महात्विस्ट! कम्पॅटिबिलिटी क्विझ कोण जिंकेल? ड्रामा शिगेला
MTV Splitsvilla 16 : Pyaar Ya P...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 Elimination : आधी संस्कृती, नंतर संकेत… आता आणखी एक वाइल्ड कार्ड बाहेर? सोशल मीडियावर चर्चांना ऊत
Bigg Boss Marathi 6 ...
Continue reading
मोठी बातमी! काँग्रेसमध्ये भूकंप – 7 नगरसेवकांचे थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांची कडक कारवाई
राज्यातील काँग्रेस पक्षात मोठी घडामोड घडली आहे. ज...
Continue reading
अकोला, दि. ३० : बार्शीटाकळी नजिकच्या एका गावात बनावट आधारकार्डावर एका
Continue reading
नागपूर: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरण अजून चर्चेत असतानाच, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे न...
Continue reading
SpiceJet Employee Ends Life: WhatsApp Status पाहून घरमालक धावला; गूढ कायम
लखनऊ, गोरखपूर: स्पाईसजेटमध्ये सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीने आपले जीवन संपवले,...
Continue reading
Dhurandhar: The Revenge : रणवीर सिंगच्या भावनिक सीनने आलिया भट्ट झाली भारावली
बॉलिवूड अभिनेत्री Alia Bhatt हिने नुकताच Dhurandhar: The Rev...
Continue reading
The 50 : ५० स्पर्धकांमधून शिव ठाकरे ठरले विजेते; चाहत्यासाठी ५० लाखांची खास भेट
भारतीय रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या चर्चेचा विषय ठरलेला The 50 अखेर आप...
Continue reading
अनियमितता झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून
या अनियमिततेची चौकशी करून
दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करीत गुरुवारी
काँग्रेस प्रणित एनएसयूआयच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निषेध करीत धरणे आंदोलन करण्यात आले.
आज महागाईच्या काळात पालक कर्ज काढून आपल्या पाल्याला
डॉक्टर करण्याकरता जीवाचे रान करतात.
अशा परिस्थितीत परीक्षा घेणारी यंत्रणा जर याकडे लक्ष देत नसेल तर
निवृत्ती न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी होऊन
संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी
व नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
एखाद्या शाळेप्रमाणे बाकडे व डेक्स टाकून ब्लॅक बोर्ड सह घंटा वाजवून
नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read also : https://ajinkyabharat.com/special-planning-by-state-transport-corporation-for-pandharpur-yatra/