मुंबई– बॉलिवूडमधला एक उत्कृष्ठ तारा २९ एप्रिल २०२० रोजी जगाने कायमचा गमावला. याच दिवशी अभिनेता इरफान खान इरफान खानचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले.
मात्र त्यांच्या आठवणी व त्यांनी साकारलेल्या कलाकृती आजही त्यांच्या कुटुंबाच्या व प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
इरफानने आपल्या अभिनयाने, साधेपणाने आणि वागण्याने लोकांमध्ये एक अमिट छाप सोडली आहे, जी कधीही पुसली जाणार नाही.
त्यांनी शंकराच्या वाराला म्हणजेच सोमवारी उपवास करण्याचे ठरवले होते.
याशिवाय ते अध्यात्माला पूर्णपणे वाहून घेण्याचा विचार करत होते. तसेच, त्यांनी आपल्या नावातले खान हे आडनावही काढून टाकले होते.
इरफान खानने २३ फेब्रुवारी १९९५ रोजी सुतापा सिकंदरशी लग्न केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSD मध्ये एका नाटकादरम्यान दोघांची भेट झाली.
ते प्रेमात पडले आणि नंतर कोर्टात लग्न केले. मात्र, प्रेम आणि लग्नादरम्यान दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्याचदरम्यान त्या गरोदरही राहिल्या.
घर शोधत असताना, जेव्हा त्याला विचारले गेले की त्याचे लग्न झाले आहे, तेव्हा अभिनेत्याने सुतापाला कायदेशीररित्या पत्नी बनवले. अभिनेता सुतापासाठी धर्म बदलण्यासही तयार होता.
इरफानची पत्नी सुतापा रोजे ठेवते
सुतापाने एका मुलाखतीत इरफानबद्दल सांगताना म्हटलेले की, ती मुस्लिम नाही, पण रोजा ठेवते.
अभिनेत्याने तिला शिकवले होते की मुस्लिम होण्यासाठी रोजा ठेवण्याची किंवा अल्लाहची पूजा करण्यासाठी धर्मपरिवर्तनाची गरज नाही.
सुतापाने सांगितले होते की, अभिनेत्याला सोमवारचा उपवास धरायचा होता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
इरफानला सोमवारी उपवास करायचे होते
सुतापाने सांगितले होते, ‘इरफान उपवास नाही करु शकले. त्यांना दोन वर्षांपासू उपवास करण्याची इच्छा होती.
आठवड्यातून एकदा उपवास करणार असे तो म्हणयचा. आपण शंकराचे व्रत करणार असल्याचे सांगून त्याने नातेवाईकांना आश्चर्यचकित केले.
इरफानने त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते की, ‘मी ठरवले आहे की मी सोमवारी म्हणजेच महादेवाच्या दिवशी उपवास करेन.’
इरफानने शेवटच्या क्षणी हे वाचले
इरफान जिवंत असता तर त्याने स्वतःचा धर्म निर्माण केला असता, त्याच्यासाठी धर्म म्हणजे अध्यात्म होते.
‘त्याच्या नशिबात लिहिलं होतं की तो हे शोबिझ सोडून स्वतःच्या शोधात जाईल. त्याने वाचायला सुरुवात केली होती.
त्यांनी उपनिषदे वाचली, रामकृष्ण परमहंस वाचले, विवेकानंद वाचले. ओशो, महावीर सगळे वाचले. पण तो कधीच धार्मिक नव्हता. तो आत्मशोधाच्या प्रवासात होता.