नेपाळमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे.
40 प्रवाशांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस नेपाळच्या
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
तानाहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत पडली. ही बस पोखराहून
काठमांडूला जात असताना हा अपघात झाला. यात 14 जणांचा
मृत्यू झाला असून 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
उर्वरित 10 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही.
तानाहुनचे डीएसपी दीपकुमार राया यांनी सांगितले की, यूपी एफटी
7623 क्रमांक प्लेट असलेली बस नदीत कोसळली. या अपघातात
14 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण बचावले आहेत.
खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून
झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची
अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो, असे फडणवीस
यांनी म्हटले. तसेच, जळगावमधून संबंधित अधिकारी नेपाळला जाणार
असून मृतांचे पार्थिव मूळगावी आणण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते.
Read also: https://ajinkyabharat.com/today-is-the-first-national-interval-day/