मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन संच—E5 आणि E3 सिरीज—मोफत देण्यात येणार आहेत.
Related News
Electricity Bill: महावितरण ॲक्शन मोडवर; थकबाकीदारांना कडक इशारा
वीज ही आधुनिक जीवनाची जीवनरेखा मानली जाते. मात्र Electricity Bill वेळेवर न भर...
Continue reading
जेवणानंतर चहा-कॉफी पिणे: आरोग्यासाठी किती योग्य?
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत, जेवणानंतर वाफाळलेला चहा किंवा गरम कॉफी पिणे अनेकांचे एक सर्वसामान्य व्र...
Continue reading
बेल्जियम: जागतिक चॉकलेट राजधानी
चॉकलेट हा असा पदार्थ आहे, जो फक्त खाद्यपदार्थ नाही तर तो संवेदना, आनंद आणि संस्कृतीचा एक भाग बनला आहे. जगभरातील लोक चॉक...
Continue reading
Elon Musk : 77 लाख कोटींचा मालक, पण खिशात नगद किती?
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सतत अग्रभागी असलेले नाव म्हणजे Elon Musk. त्याचा एकूण स...
Continue reading
PPF योजना – सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकारद्वारे राबवली जाते आणि तिच्यावर पूर्ण सरकारी हमी आहे. या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे सुर...
Continue reading
पुन्हा भगवं वादळ घोंघावणार? मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांन...
Continue reading
रोहित पवार यांचे मोठे विधान : अजित पवार यांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सबाबत उठला संशय
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखद निधनानंतर महार...
Continue reading
स्मॉल-कॅप आयटी कंपनी केल्टन टेक सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी, गुंतवणूकदारांचे उत्साहाचे क्षण
Continue reading
‘Anupamaa’ February 17 Update: मीता राजा आणि परीला सांगते की आता कुटुंब सुरू करा; अनुपमा राही-प्रीमच्या निर्णयावर ठाम
टीव्ही मालिकेतील रसिक प्रेक्षकांसाठी
Continue reading
हे दोन्ही संच २०२६ च्या सुरुवातीस भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
या बुलेट ट्रेन संचांमध्ये विशेष निरीक्षण उपकरणे बसवण्यात आली असून,
भारतातल्या उष्ण हवामान, धूळ व भूप्रदेशातील विविध
अडचणींमध्ये बुलेट ट्रेनची कामगिरी कशी राहते, याचे महत्त्वाचे डेटा संकलित करण्यात येणार आहे.
मुंबई-अहमदाबाद दरम्यान सुरु असलेल्या उच्चगती रेल्वे प्रकल्पाच्या चाचण्या आणि तपासणीसाठी हे ट्रेन संच वापरण्यात येणार आहेत.
ही पुढाकार भारत-जपान मैत्रीतील आणखी एक मजबूत पाऊल असून,
भारतीय अभियंत्यांना शिंकान्सेन तंत्रज्ञान समजून घेता यावे आणि देशांतर्गत
हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञान विकसित करण्यास गती मिळावी, या उद्देशाने ही मदत करण्यात आली आहे.
ई१० सिरीज प्रवासी सेवेसाठी
सध्या मोफत देण्यात येणारे E5 आणि E3 सिरीजचे संच केवळ चाचणीसाठी वापरण्यात येणार असून,
प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी जपानच्या पुढील पिढीतील E10 सिरीज ट्रेनची निवड करण्यात आली आहे.
ही प्रवासी सेवा २०३० च्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत-जपानमधील या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे देशातील हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाला चालना मिळणार असून,
यामुळे भारतातील रेल्वे वाहतुकीत ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akol-ninth-central-government-congress/