शिवर येथील एल. एन. पी. कॉन्व्हेंट येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
या समारोहाची सुरवात प्रभात फेरीने करण्यात आली. महापुरुषांचा वेशभूषातील
विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरी मध्ये नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
Related News
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
ध्वजारोहन समारंभाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. लक्ष्मीबाई पिंजरकर
शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आशाताई पिंजरकर
तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्रीकांत पिंजरकर,
संस्थेचे सदस्य ऍड. नितीन धूत, शाळेचे पालक रत्नाबाई इंगोले, सुनीता दोडे,
शिक्षक पालक संघांचे सदस्य शरद देशमुख, आनंद ढोरे, प्रभाकर गवई हे होते.
यावेळी अनेक विध्यार्थ्यांनी महापुरुषांच्या स्मृतींना अभिवादन करून
स्मृतीस उजाळा देतांना आपले मनोगत व्यक्त केलेत.
तर विध्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह देशभक्तीपर गीतांनी परिसर मंत्रमुग्ध झाला.
“भारतीय स्वातंत्र्याचा समग्र इतिहास आपल्याला हुतातम्यांनी
आपल्यासाठी केलेल्या बलिदानची गाथा आहे. याची उजळणी आपल्यासमोर
तयार होत असलेल्या उद्याचा सक्षम नागरिकांसमोर वारंवार करून
आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्व सतत विषद केले पाहिजे”
असे मत यावेळी बोलताना श्रीकांत पिंजरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचा शिक्षिका सपना बेलखेडे यांनी केले
तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्याक नरेंद्र पाटोळे यांनी आणि आभार
शुभांगी क्षीरसागर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य प्रशांत पिंजरकर,
सारिका भागवत, माया खंडारे, सरिता बढे, नीलिमा देशमुख, गायत्री अवचार,
अपेक्षा भोलवनकर, निखिलेश ढोरे, प्राची खारोडे, आरती अळसपुरे,
काजल भागवत, माधुरी चंद्रे यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाला माजी विध्यार्थी,
शाळेचे पालक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/death-of-two-minor-youths-in-budun-at-the-foot-of-kamal-ganga-river/