महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज
काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी
काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा
करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला,
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार,
पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित आहेत.
हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा
घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत
चर्चा होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राहुल गांधी
यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी
नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला दिल्लीत दाखल
झाले आहेत. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात
देखील दाखल झाले आहेत. आज विधानसभा निवडणूक जाहीर
होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील
काही जागांचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या
बैठकीत यावर चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार
रणनितीबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-toll-waiver-announcement-by-shinde-government/