कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर
देशभरातील वातावरण पुरतं चिघळलं. पीडितेला न्याय आणि
डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन देशभरातील डॉक्टरांनी कामबंद
Related News
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
अकोल्याच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने आज नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या
कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या ज्वलंत विषयाला हात घातलाय....
Continue reading
नवसाळ फाट्याजवळ भीषण आग; गट्टू व ट्रक खाक, प्रशासनाची झोप उडाली
मूर्तिजापूर – अमरावतीहून नाशिककडे निघालेला गट्टू भरलेला ट्रक गुरुवारी रात्री ३
वाजता नवसाळ फाट्यानजीक अचानक पे...
Continue reading
आंदोलन सुरू केलं आहे. अशातच, आता इंडियन मेडिकल असोसिएशननं
कोलकाता प्रकरणाबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा आणावा
आणि रुग्णालयांना अनिवार्य सुरक्षा अधिकारांसह सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावं,
अशी मागणी करणारं पत्र इंडियन मेडिकल असोसिएशननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.
कोलकात्यामधील घटनेचा उल्लेख करत डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात
गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे.
ह्या आहेत मागण्या:
महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मतही
इंडियन मेडिकल असोसिएशननं व्यक्त केलं आहे.
डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय कायदा कठोर करत ठोस उपाययोजना
करण्याची मागणीही या पत्रातून पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्याची मागणी, ज्याचं सीसीटीव्ही,
सुरक्षा रक्षकांची व्यवस्था चांगली असण्याची मागणी केली गेली आहे.
डॉक्टरांची शिफ्ट 36 तासांपर्यंत होत असल्यानं महिला डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्सना
रेस्ट रुम पुरवाव्यात, असंही पत्रात नमूद करण्यात आलंय.
60 टक्के महिला डॉक्टर्स आहेत, 68 टक्के डेंन्टल डॉक्टर्स, 75 टक्के फिजिओथेरपिस्ट
आणि 85 टक्के नर्सिंगमध्ये असल्यानं आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार व्हावा,
असंही पत्रात सांगण्यात आलंय.
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी केंद्रीय कायदा करण्याची मागणीही आयएमएनं
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. IMA नं गुन्ह्याचा काळजीपूर्वक आणि
सखोल तपास करावा. तसेच, बर्बरतेमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवून
आणि गुंतलेल्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “आरजी कर रुग्णालयातील
घटनेनं रुग्णालयातील हिंसाचाराचे दोन आयाम समोर आणले आहेत.
महिलांसाठी सुरक्षित जागा नसल्यामुळे गंभीर गुन्हा आणि संघटित सुरक्षा प्रोटोकॉलच्या
अभावामुळे गुंडगिरी, गुन्हे आणि क्रूरपणामुळे राष्ट्राच्या विवेकाला धक्का बसला आहे.”
असंही IMA नं पत्रात म्हटलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/uttar-pradesh-sabarmati-express-has-22-coaches/