देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण
धोरणाचा अवलंबन केले जात होते. परंतु आता देशात वृद्धांची
वाढत जाणारी संख्या आणि युवकांची कमी होत असलेल्या
Related News
मोठी बातमी! रशियाचा भारताला दुहेरी झटका; तेलानंतर खत निर्यात बंद, ऊर्जा-शेती संकटाची भीती
जागतिक राजकारण आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंताज...
Continue reading
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटीलवर गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी; राजकारणात खळबळ
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील नवे तपशील समोर येत आह...
Continue reading
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा; २७ देशांचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुड न्यूज
सध्याच्या काळात मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील युद...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्र राजकारणात खळबळ, निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. राज्याच्या
Continue reading
लाडकी बहिण योजना: फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वाटप होणार, सरकारचा मोठा निर्णय! पात्र महिलांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी
महाराष्ट्र सरकारच्या “ला...
Continue reading
प्रियंका चोपड़ाने Bvlgari इव्हेंटमध्ये पिस्टा-ग्रीन गाउन आणि लाखोंची ज्वेलरी परिधान करून मोडले रॅपिंग! ग्लोबल फॅशन आयकॉनच्या लेटेस्ट लुकचा भन्नाट ठसा
बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल ...
Continue reading
FD मध्ये पैसे गुंतवणूक: फायदे, सुरक्षित आणि नफा देणारा पर्याय
आजच्या वेगवान आर्थिक जगात सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे बनले आहे. शेअर बाजारातील चढ-उतार ...
Continue reading
संख्येमुळे चिंता होऊ लागली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू
नायडू यांनी जाहीरपणे ही चिंता व्यक्त करत नवीन लोकसंख्या
धोरण आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात युवकांची संख्या
वाढवण्यासाठी दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या परिवाराला
प्रोत्साहन दिले जाणार आहे. नवीन कायद्यात दोन पेक्षा जास्त मुले
असलेल्या लोकांना निवडणूक लढवता येणार आहे.
चंद्रबाबू नायडू म्हणाले, दक्षिण भारतात ज्येष्ठांची संख्या वाढत
आहेत. जपान, चीन आणि काही युरोपीय देश या समस्येचा सामना
करत आहेत. या ठिकाणी जनसंख्येचा एक मोठा भाग ज्येष्ठ
व्यक्ती आहे. तसेच चांगल्या संधी मिळत असल्यामुळे युवक
विदेशात जात आहेत. दक्षिण भारतात हे आव्हान अधिक आहे.
आंध्र प्रदेशातील अनेक गावात वृद्ध व्यक्तीच राहिल्या आहेत. युवा
पिढी शहरात गेली आहे. दक्षिण भारतातील प्रजनन दर 1.6 टक्के
खाली आले आहे. राष्ट्रीय प्रजनन दर 2.1 आहे. जर प्रजनन दरात
अशीच घट होत राहिली तर 2047 पर्यंत वृद्धांची संख्या लक्षणीय
होणार आहे. भारतात वृद्धांची संख्या वाढत असल्याचे केंद्राचे यूथ
इन इंडिया-2022 रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्या अहवालानुसार
2036 पर्यंत देशातील 34.55 कोटी लोकसंख्या युवा असणार
आहे. ती सध्या 47% पेक्षा जास्त आहे. सध्या देशात 25 कोटी
युवक 15 ते 25 वर्षांचे आहे. परंतु पुढील 15 वर्षांत त्यात
लक्षणीय घट होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amit-shah-and-cm-shindenchi-closed-door-discussion/