रिसोडच्या मुस्लीम बांधवांचा आदर्श निर्णय
येत्या १७ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सामाजिक
सलोख्यात पार पडावा, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था बाधित होऊ
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
नये म्हणून रिसोडच्या मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी
१६ सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी सणाची शोभायात्रा
१८ सप्टेंबरला काढण्याचा आदर्श निर्णय त्यांनी ९ सप्टेंबरला घेतला आहे.
रिसोड पोलिस स्टेशनमध्ये ९ सप्टेंबर रोजी ठाणेदार भुषण गावंडे यांच्या
अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजाचे मौलवी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा
बोलाण्यात आली होती. या सभेमध्ये आगामी गणेश विसर्जन सोहळा आणि
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव. या विषयावर
चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वानुमते १६ सप्टेंबरला
साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईद- ए-मिलादुन्नबीची शोभायात्रा १६ सप्टेंबरऐवजी १८
सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अनेक वेळा हिंदू मुस्लिमांचे
सण एकत्रित आल्याने रिसोड येथील मुस्लिम बांधवांनी असे आदर्श निर्णय घेऊन
सामाजिक एकोप्याची प्रचिती दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/contradiction-of-rahul-gandhis-statement/