महाराष्ट्रात 2014 पासून राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या देवेंद्र
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भाष्य
केले आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही,
Related News
ATS Raid: पाकिस्तानच्या गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन? राज्यभर ATS ची 150 ठिकाणी मोठी कारवाई; सोशल मीडिया संपर्कांची कसून चौकशी
मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (
Continue reading
अकोल्यात अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून लपविण्याचा प्रयत्न एलसीबीने अवघ्या 3 तासांत उधळून लावला. पैशांच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आ...
Continue reading
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये शाळेबाहेर घडलेल्या भीषण अपघातात 5 वर्षांच्या तनिषाचा स्कूल व्हॅनच्या धडकेत मृत्यू झाला. वाढदिवसाच्या काही दिवस आधी घडलेल्य...
Continue reading
'आरंभी' मालिकेचे शूटिंग संपवून घरी जात असताना 51 वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट संजीब सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पेट्रोल पंपावर ते अचान...
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री
Continue reading
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या संशयावर लोकायुक्तांनी 10 सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. महिला अधिकाऱ्याच्य...
Continue reading
'ऑपरेशन हार्ड बॉल'मध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या जागतिक नेटवर्कचा पर्दाफाश
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कला अ...
Continue reading
पाकिस्तान हादरला! बलुचिस्तानमध्ये भीषण दहशतवादी हल्ला; 9 पोलिसांचा मृत्यू, 5 जवानांचे अपहरण, 15 दहशतवादी ठार असल्याचा दावा
दहशतवादाला आश्रय देणारा देश म्हणून अनेकदा आंतरराष्ट्रीय ...
Continue reading
दिलजीत दोसांझच्या 'सतलज' चित्रपटाला भारतात OTT वरून हटवण्यामागील कारण काय? जसवंत सिंह खालरा यांची खरी कहाणी, सेन्सॉर बोर्डाचा वाद, IT Rules 2021 आणि केंद्...
Continue reading
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि स्प्लेंडर दुचाकीसह ७० हजारांचा मुद्देमाल लंपास क...
Continue reading
पश्चिम बंगालच्या 3 राज्यसभा जागांवर पोटनिवडणुका
पोटनिवडणुक : देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर कायम असतानाच पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राज्यसभेच्या तीन र...
Continue reading
असे त्यांनी म्हटले. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत
महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता
आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी.
त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात
उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी
काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी
ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्हाला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी
बसण्यात रस आहे का, या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. राजकारणात अशा
चर्चा होत असतात, त्याची उत्तर द्यायची नसतात, असे फडणवीसांनी
म्हटले. आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे
हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले. त्यामुळे मी गेल्या 25 वर्षांपासून
विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजप हा महायुतीमधील शक्तिशाली पक्ष असल्याने मविआचे नेते भाजपवर
जास्त हल्ले करत आहेत. मविआच्या थिंक टँकने तुम्ही देवेंद्र फडणवीस
यांच्यावर वैयक्तिक हल्ला करा, त्यांची इमेज डाऊन करा, जेणेकरुन भाजप
आणि महायुतीची ताकद कमी होईल, असा सल्ला दिल्याचा दावा देवेंद्र
फडणवीस यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/srinivas-vanaga-36-tasananthar-reachable/