महाराष्ट्रात 2014 पासून राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या देवेंद्र
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाविषयी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भाष्य
केले आहे. मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही,
Related News
बौद्ध बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फक्त 200 रुपये प्रतिमाह आजीवन त्याग करा – अजय घनबहादूर
भव्य ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीने कार्यक्रमास सुरुवात
अकोट शहरातील लोहारी मार्गावरी...
Continue reading
सी. एस. परमेश्वर यांची इंडो-अमेरिकन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड
श्री. सी. एस. परमेश्वर, परामिन अॅडव्हर्टायझिंग & मार्केटिंग असोसिएट्सचे
Continue reading
मोठा हल्ला! अफगाण सैन्याने पाकिस्तानवर धडक हल्ला; 12 सैनिक ठार, 5 जखमी, सीमा चौक्या ताब्यात
सैनिक हा शब्द देशाच्या संरक्षणाशी थेट संबंधित आहे. सैनिक म्ह...
Continue reading
अमिताभ बच्चन कोमात होते तेव्हा… रेखा पांढरी साडी नेसून आल्या आणि… जया बच्चन मात्र…
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत राहिलेलं प्रेम म्हणजे अमिताभ बच्चन...
Continue reading
अकोला जिल्हा क्रिकेट स्पर्धा 2025: हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाचा गौरव
अकोला जिल्हा पातळीवरील अंडर-17 क्रिकेट स्पर्धेत हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापूरने
Continue reading
मराठमोळी अभिनेत्री मयुरी वाघचा खुलासा: पूर्व पतीकडून मानसिक व शारीरिक छळ, घटस्फोटानंतर पहिल्यांदा मोठा खुलासा
घटस्फोट हा निर्णय कोणत्याही व्यक्तीसाठी सोपा नसतो. लग्नातील समस्या, ...
Continue reading
दिवाळीपूर्वीच मुंबईकरांचा खोळंबा: मध्य रेल्वेवर 30 तासांचा मेगाब्लॉक
मुंबईकरांसाठी दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. खरेदी, भेटवस्तूंची तयारी आणि सणाच्...
Continue reading
निपाणा येथील बकऱ्या पाणी समजून डांबरात फसल्याने गंभीर जखमी; खाजगी कंपनीवर पशुपालकांचा रोष
अकोला तालुक्यातील निपाणा गावात एका गंभीर प्राणी अपघाताची घट...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं, ‘या’ महिलेने शांततेच्या नोबेल पुरस्कारावर कोरलं नाव
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी...
Continue reading
८ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; “शांत राहूनच मी माझी लढाई लढते”
बॉलिवूडची अग्रगण्य अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आहे, आणि यावेळी कारण...
Continue reading
दानापुर-माळेगाव रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात; अपघातांचा धोका वाढला
दानापुर-माळेगाव रस्ता सध्या बंगाली काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकल...
Continue reading
युजवेंद्र चहलचा धनश्री वर्माच्या फसवणुकीच्या आरोपांवर सडेतोड प्रत्युत्तर; रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश...
Continue reading
असे त्यांनी म्हटले. मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. आतापर्यंत
महाराष्ट्रात फक्त दोन मुख्यमंत्र्यांनाच 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता
आला. त्यापैकी एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरा म्हणजे मी.
त्यामुळे आता मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा लालसा माझ्या मनात
उरलेली नाही. आता मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्यामध्ये मी
काम करेन. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल, त्याच्या पाठिशी मी
ठामपणे उभा राहीन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी, तुम्हाला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी
बसण्यात रस आहे का, या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. राजकारणात अशा
चर्चा होत असतात, त्याची उत्तर द्यायची नसतात, असे फडणवीसांनी
म्हटले. आर्थिक क्षेत्रात काम करणे ही माझी आवड होती. वकिली करणे
हे माझे स्वप्न होते, पण ते स्वप्न भंगले. त्यामुळे मी गेल्या 25 वर्षांपासून
विधानसभेत जनतेची वकिली करत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजप हा महायुतीमधील शक्तिशाली पक्ष असल्याने मविआचे नेते भाजपवर
जास्त हल्ले करत आहेत. मविआच्या थिंक टँकने तुम्ही देवेंद्र फडणवीस
यांच्यावर वैयक्तिक हल्ला करा, त्यांची इमेज डाऊन करा, जेणेकरुन भाजप
आणि महायुतीची ताकद कमी होईल, असा सल्ला दिल्याचा दावा देवेंद्र
फडणवीस यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/srinivas-vanaga-36-tasananthar-reachable/