भारतीय हवामान विभाग ने देशभरातील विविध राज्यांसाठी
ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये 20 ऑगस्ट 2024 रोजी
अचानक मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
हवामान अंदाज वर्तवताना आयएमडीने म्हटले आहे की,
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि केरळ
या राज्यांमध्ये पुढचे 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो.
याशिवाय आजचे आणि उद्याचे हवामान सर्वसाधारण सारखेच राहण्याची
शक्यताही व्यक्त करण्या आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर
दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण बांगलादेशात सागरी भागात कमी दाबाचे क्षेत्र
तयार झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवसांत पूर्व आणि
पूर्व-मध्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील प्रादेशिक हवामान केंद्राने हलका पाऊस आणि सामान्यतः
ढगाळ आकाशासह कमाल तापमान 36°C आणि किमान 27°C राहण्याचा
अंदाज वर्तवला आहे. राष्ट्रीय राजधानीत पुढील पाच दिवस आकाश ढगाळ
आणि वातावरणात गारवा राहील, असा हवामान अंदाज आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-ordered-to-appear-in-pune-session-court/