मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Related News
Delhi हादरली क्षणभरासाठी! महिपालपूरमध्ये रेडिशन हॉटेलजवळ ‘धमाका’सदृश आवाजानं माजली धावपळ, अखेर समोर आलं खरं कारण
देशाची राजधानी Delhi पुन्हा एकदा भीतीच्...
Continue reading
Harsh Limbachiyaa ने Bharti Singh दिली २० लाखांची बुल्गारी घड्याळ भेट; प्रियंका चोप्राची भन्नाट प्रतिक्रिया व्हायरल
कॉमेडी क्वीन भारती सिंह ( Bharti ...
Continue reading
Bigg Boss 19 मध्ये महिला क्रिकेटचा जल्लोष! सलमान खानसोबत झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा यांचा गौरवशाली क्षण
‘Bigg Boss 19’च्या ‘वीकेंड का वार’ एप...
Continue reading
Khand vs Jaggery: कोण जास्त फायदेशीर? न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात
Khand vs Jaggery:साखरेपासून दूर राहणं आजकाल कठीण झालं आहे. सकाळच्या चहातला प...
Continue reading
हिवाळ्यातील आरोग्यदायी आरामदायी पदार्थ – कांजी ( Kanji): स्वाद, पोषण आणि परंपरेचा संगम
Continue reading
SEBI’s Warning": 'डिजिटल गोल्ड' गुंतवणुकीतील धोके वाढले — जाणून घ्या काय आहे डिजिटल गोल्ड आणि का सावध राहावे!
Continue reading
Desi Onion vs Red Onion : शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी कोणता कांदा अधिक फायदेशीर?
Continue reading
'The Family Man 3' चा धमाकेदार ट्रेलर व्हायरल! मनोज बाजपेयीचा ‘टायगर-पँथर-लायन’ जोक करून YRF स्पायवर्सवर टोल
अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित वेब सिर...
Continue reading
केरळ(Kerala)च्या हिवाळ्यातील भाज्यांनी साजलेली ८ स्वादिष्ट डिशेस
हिवाळ्यातील ताज्या भाज्यांचा आस्वाद घ्यायचा आहे का? तुम्हाला दक्षिण भारतीय जेवण आवडत असेल तर केरळ(
Continue reading
सुनिता अहुजा(Sunita Ahuja) म्हणते, “गोविंदा चांगले नवरा नाहीत”; म्हणाली – “हीरोइनसोबत जास्त वेळ घालवला, माझ्याशी नाही”
Sunita Ahuja ने गोविंदावर ...
Continue reading
जगातील सर्वात महाग तांदूळ(Rice) जपानमध्ये पिकतो… किंमत १२,५०० रुपये प्रति किलो! काय आहे या ‘रॉयल’ धान्याची खासियत?
जगभरातील अन्नसंस्कृती वेगळी असली तरी, आशिया खंडाला एकत्र बांधणा...
Continue reading
Janhvi Kapoor ग्लोईंग मोनोक्रोम मेकअप लूक चर्चेत — स्वतःच केला आपला मेकअप!
Continue reading
राज्यातील पर्जन्यमानाची सध्यास्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने
महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जो तीव्र पावसाची शक्यता दर्शवितो.
मुंबईत आधीच पावसाची संततधार सुरू असून, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि वेगळ्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे.
याशिवाय पुणे, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD ने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार,
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अपेक्षीत मुसळधार पावसामुळे पुणे शहर
आणि पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी आणि खडकवासला
यासह लगतच्या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यासाठी आयएमडीच्या ऑरेंज अलर्टनंतर पालघरनेही सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/udya-shahratoon-nighnar-sainikanchi-motorcycle-rally-martyrs-families-will-be-felicitated/