मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
राज्यातील पर्जन्यमानाची सध्यास्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने
महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जो तीव्र पावसाची शक्यता दर्शवितो.
मुंबईत आधीच पावसाची संततधार सुरू असून, येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आणि वेगळ्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे.
याशिवाय पुणे, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD ने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार,
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अपेक्षीत मुसळधार पावसामुळे पुणे शहर
आणि पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी आणि खडकवासला
यासह लगतच्या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यासाठी आयएमडीच्या ऑरेंज अलर्टनंतर पालघरनेही सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत.