सध्या राज्याच्या विदर्भ भागात जोरदार पाऊस पडत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने तीन प्रमुख रस्ते
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
बंद करण्यात आले आहेत. भामरागडमध्ये मुसळधार पावसाने
पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुवादार पावसामुळे जिल्ह्यातील
सुमारे 100 गावांचा संपर्क तुटला आहे. IMD ने तीव्र गडचिरोलीसह
आजूबाजूच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता.
त्यानंतर आता यलो अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली
जिल्ह्यात पुढील २४ तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील ४८ तासाकरिता
येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार
पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता
असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी केले आहे.
हवामान विभागाने १० व ११ सप्टेंबर रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तू, विद्युत खांब किंवा झाडाजवळ राहू नये,
झाडाखाली आसरा घेऊ नये. मुसळधार, अति मुसळधार पावसामुळे नदी, नाले,
ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदी किनाऱ्यावरील गावांतील
नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी,नाल्याच्या
पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये.
तलाव, बंधारा, नदी आदी ठिकाणी नागरिकांनी पर्यटनासाठी जाणे टाळावे
व धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह करू नये, असे आवाहनही जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-heads-various-committees-in-action-mode/