Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला.
टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं.
हे कसं ते समजून घ्या.चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा किताब टीम इंडियाने जिंकला आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर फायनल सामना झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
या विजयासह भारताने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. भारताने आपल्या विजयासह पाकिस्तानला तीन दु:ख दिली.
टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या माजी क्रिकेटपटुना कसं उत्तर दिलं? ते जाणून घेऊया.
तिथले क्रिकेटर्स सतत भारताविरोधात वक्तव्य करत होते.
पहिलं दु:ख
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता.
पण त्यांना आपलं विजेतेपद कायम राखता आलं नाही.पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही.
आता भारताने अंतिम सामना जिंकून त्यांच्या जखमेवर मोठी चोळलं. 2017 साली पाकिस्तानी टीमने भारताला फायनलमध्ये हरवलं होतं.
पण आता भारताने फायनल जिंकून आपणच क्रिकेट विश्वातील चॅम्पियन असल्याच दाखून दिलय.
दुसरं दु:ख
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारतामुळे पाकिस्तानला दुबईत खेळावं लागलं.
तिथे भारताने त्याना 6 विकेटने हरवलं. विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं.
भारताकडून पराभूत झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं.
तिसरं दु:ख
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयने जोरदार झटका दिला होता. पाकिस्तानला आपल्या देशातच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवायची होती.
यासाठी ते अडून बसलेले. पण बीसीसीआय समोर त्यांना झुकावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच आयोजन हायब्रिड मॉडलच्या बेसवर झालं होतं.
टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळले. शेवटी विजेतेपद मिळवलं.
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या दोन स्टेडियमवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
पण टुर्नामेंटमध्ये त्यांची टीम साखळी फेरीतच गारद झाली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chicken-khanano-jara-sambhun-bird-flu-baddal-central-government-9-raja-kalam-alert/