Champions Trophy 2025 : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला.
टीम इंडियाने न्यूझीलंडला नमवून एकप्रकारे पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं.
हे कसं ते समजून घ्या.चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा किताब टीम इंडियाने जिंकला आहे.
Related News
पत्रकारितेचा मुखवटा वापरून ठेकेदारीत दबावतंत्राचा वापर
अकोट : अकोट नगरपालिकेच्या शासकीय कामांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ठेकेदारांचा प्रचंड प्रभाव वा...
Continue reading
रामापुर, बोर्डी परिसरातील शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज : खरीपात झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर हरभरा हा आशेचा किरण
खरीपातील आपत्तीमय हंगामानंतर नवी आशा
अकोट तालुक्यातील सातपुड्...
Continue reading
फराह खान थक्क! डायना पेंटी राहते 100 वर्ष जुन्या घरात; म्हणाली – “हे मुंबईत आहे, विश्वास बसत नाही!”
फराह खान आणि तिचा स्टार कुक दिलीप पुन्हा एकदा चर्चेत
Continue reading
Bigg Boss 19 : “माझ्या बहिणीसोबत का झोपेन…” बाहेर आल्यानंतर सलमान खान आणि बिग बॉसवर भडकला बसीर अली! संपूर्ण प्रकरण वाचा
‘बिग बॉस 19’ पुन्हा वादांच्या भोवऱ्यात
बॉलिवूड अभिनेता
Continue reading
कोंडा दूर करण्यासाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी तेलात ‘या’ ५ नैसर्गिक गोष्टी मिक्स करा
केस गळणे आणि कोंड्याची वाढती समस्या
आजच्या काळात केस गळणे आणि कोंड...
Continue reading
शिल्पा शेट्टीचा बास्टियन रेस्टॉरंट : १.५ लाखांची वाइन, ९२० रुपयांची चहा आणि लक्झरी जगाचा अनुभव
बॉलिवूडपासून बिझनेसपर्यंतचा प्रवास
बॉलिवूड अभिनेत्री शिल्प...
Continue reading
Tata Trustsमध्ये सत्तासंघर्ष उफाळला: मेहली मिस्त्री यांना बोर्डवरून हटवण्याचा निर्णय
नवी दिल्ली – टाटा समूहाच्या अंतर्गत सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Continue reading
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE अपडेट्स : Sensex दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सावरला, तरीही ३०० अंकांनी घसरला; Nifty २५,९५० जवळ
Sensex Today | Nifty 50 | शेअर बाजार LIVE ...
Continue reading
सतीश शाह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावनिक क्षण : अल्झायमरशी झुंजणाऱ्या पत्नीने सोनू निगमसोबत गायले ‘तेरे मेरे सपने’, रुपाली गांगुलीने पापांना folded hands करून केली विनंती
मुंबई : ...
Continue reading
Naxalism अस्त: का आत्मसमर्पण करतायत नक्षलवादी? आंदोलनाची पकड का सुटतेय?
भारतामध्ये Naxalism प्रभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कधी देशातील सर्वात म...
Continue reading
पूजा, फोटो आणि शेवटचा मदतीचा कॉल: मृत डॉक्टरच्या फोनमधून उघड झाले धक्कादायक तपशील
साताऱ्यातील २८ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची धक्कादायक माह...
Continue reading
जागतिक अर्थव्यवस्थेतील संदेश : स्थिरता की नवा धोका?
पृष्ठभूमी आणि प्रमुख तथ्ये
Amazon ने सध्या आपल्या कॉर्पोरेट कर्मचाऱ...
Continue reading
दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर फायनल सामना झाला. टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
या विजयासह भारताने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं. भारताने आपल्या विजयासह पाकिस्तानला तीन दु:ख दिली.
टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि तिथल्या माजी क्रिकेटपटुना कसं उत्तर दिलं? ते जाणून घेऊया.
तिथले क्रिकेटर्स सतत भारताविरोधात वक्तव्य करत होते.
पहिलं दु:ख
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता.
पण त्यांना आपलं विजेतेपद कायम राखता आलं नाही.पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही.
आता भारताने अंतिम सामना जिंकून त्यांच्या जखमेवर मोठी चोळलं. 2017 साली पाकिस्तानी टीमने भारताला फायनलमध्ये हरवलं होतं.
पण आता भारताने फायनल जिंकून आपणच क्रिकेट विश्वातील चॅम्पियन असल्याच दाखून दिलय.
दुसरं दु:ख
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारतामुळे पाकिस्तानला दुबईत खेळावं लागलं.
तिथे भारताने त्याना 6 विकेटने हरवलं. विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं.
भारताकडून पराभूत झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं.
तिसरं दु:ख
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बीसीसीआयने जोरदार झटका दिला होता. पाकिस्तानला आपल्या देशातच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवायची होती.
यासाठी ते अडून बसलेले. पण बीसीसीआय समोर त्यांना झुकावं लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच आयोजन हायब्रिड मॉडलच्या बेसवर झालं होतं.
टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळले. शेवटी विजेतेपद मिळवलं.
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या दोन स्टेडियमवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते.
पण टुर्नामेंटमध्ये त्यांची टीम साखळी फेरीतच गारद झाली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/chicken-khanano-jara-sambhun-bird-flu-baddal-central-government-9-raja-kalam-alert/