पुणे
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे.
ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान आणि साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे.
Related News
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ
कोल्हापूरमध्ये १९ जुलै १९३८ रोजी जन्मलेले जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते.
त्यांच्या वडिलांनी गणितशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं तर त्यांच्या आई संस्कृत विदुषी होत्या.
बनारस हिंदू विद्यापीठात शालेय शिक्षण पूर्ण करून नारळीकर पुढील शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले.
तेथे त्यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केलं, आणि ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ जगात गाजला.
त्यांनी स्फोट सिद्धांताला (Big Bang) विरोध करत वैकल्पिक सिद्धांत मांडले.
भारतातील खगोलशास्त्र संशोधनाचा पाया रचणारे शास्त्रज्ञ
भारतात परतल्यावर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम केलं. १९८८ मध्ये त्यांनी पुण्यातील आयुका
(IUCAA) या खगोलशास्त्र संस्थेची उभारणी केली, ज्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. 1972 मध्ये
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना खास बोलावलं होतं, ही गोष्ट त्यांच्या शास्त्रीय स्थानाची साक्ष देते.
मराठी विज्ञानसाहित्याचा समृद्ध वारसा
शास्त्रज्ञ असूनही डॉ. नारळीकर हे रसाळ मराठीतून विज्ञान विषय सोप्या भाषेत मांडणारे विज्ञानकथाकार आणि लेखक होते.
त्यांनी ‘टाइम मशीनची किमया, ‘वामन परत न आला, ‘चला जाऊ अवकाश सफरीला’, ‘प्रेषित’
अशा अनेक मराठी विज्ञानकथा लिहिल्या. त्यांच्या लेखनामुळे अनेक तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित केलं.
गौरव आणि सन्मान
शोध आणि साहित्य एकत्र करणारा महामानव
डॉ. नारळीकर यांनी शास्त्र आणि साहित्य एकत्र आणत एक दुर्मिळ असा पुल तयार केला.
त्यांच्या निधनानंतर खगोलशास्त्र अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी प्रतिक्रिया दिली –
“ते आधुनिक खगोलशास्त्राचे उद्गाते होते. त्यांच्या जाण्याने हे पर्व संपले आहे.”
भारतीय विज्ञान आणि सर्जनशीलतेचा एक उजवा दीप मावळला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kharip-rupanasathi-shetkyana-direction/